<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4</id>
	<title>अभिनव भारत - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&amp;action=history"/>
	<updated>2026-08-25T09:52:26Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&amp;diff=7804&amp;oldid=prev</id>
		<title>१५:२०, १ मे २०२२ वर ImportMaster</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&amp;diff=7804&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T15:20:24Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;अभिनव [[भारत]] ही [[विनायक दामोदर सावरकर|स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर]] यांनी [[नाशिक]] येथे स्थापन केलेली भारतातली पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी नोव्हेंबर १८९९ मध्ये नाशिक येथे म्हसकर व पागे या दोघांना घेऊन राष्ट्रभक्त समूहाची स्थापना केली. पुढे काहीच दिवसांनी १ जानेवारी १९०० या दिवशी &amp;#039;मित्रमेळा&amp;#039; ही त्या समूहाची प्रकट शाखा स्थापन करण्यात आली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
१९०४ मध्ये या संघटनेचे &amp;#039;अभिनव भारत&amp;#039; असे नामकरण झाले. या संघटनेची व्याप्ती [[युरोप]]&amp;lt;nowiki/&amp;gt;पर्यंत होती. या संघटनेत महाराष्ट्रातील शेकडो तरुण होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव तथा गणेश दामोदर सावरकर, कनिष्ठ बंधू [[नारायण दामोदर सावरकर]], स्वातंत्र्यकवी गोविंद, [[अनंत कान्हेरे]], [[मदनलाल धिंग्रा]] अश्याअनेक सुप्रसिद्ध व्यक्ती होत्या.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या संघटनेच्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध आणि मदनलाल धिंग्रा यांनी लंडनमध्ये कर्झन वायलीचा वध केला. अभिनव भारतने त्याकाळी हजारो तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटविली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९५२ मध्ये [[पुणे]] येथे भव्य समारंभ करून अभिनव भारत ही संस्था विसर्जित केली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== संदर्भ ==&lt;br /&gt;
{{संदर्भयादी}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[वर्ग:हिंदुत्व]]&lt;br /&gt;
[[वर्ग:संदर्भ त्रुटी असणारी पाने]]&lt;br /&gt;
[[वर्ग:भारतातील हिंदुत्ववादी संस्था]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>