<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8</id>
	<title>खरमास - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8&amp;action=history"/>
	<updated>2026-08-26T16:30:03Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8&amp;diff=7635&amp;oldid=prev</id>
		<title>०६:२२, ९ एप्रिल २०२० वर ImportMaster</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8&amp;diff=7635&amp;oldid=prev"/>
		<updated>2020-04-09T06:22:57Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;&amp;#039;&amp;#039;&amp;#039;खरमास&amp;#039;&amp;#039;&amp;#039; हा हिंदू पुराणांत वर्णिलेला एका महिन्याचा कालावधी आहे. हा कालखंड [[सूर्य|सूर्याच्या]] [[धनु रास|धनुराशीत]] प्रवेश केल्यानंतर, म्हणजे १६ डिसेंबरच्या आसपास सुरू होतो आणि १४ जानेवारीच्या आसपास संपतो. या काळात उत्तर भारतात मंगल कार्ये होत नाहीत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
काही पंचांगांमध्ये हा खरमास सूर्याच्या मीन राशीत असण्याच्या काळात म्हणजे अंदाजे १५ मार्च ते १४ एप्रिल या काळात दाखविलेला असतो. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== आख्यायिका==&lt;br /&gt;
सूर्यदेव सात घोड्यांच्या रथात बसून ब्रह्मांडाची परिक्रमा करतात.  त्यांना मध्येच थांबण्याची परवानगी नाही. परंतु असे करताना घोड्यांना विश्रांती न मिळाल्याने ते थकतात व त्यांना तहानभूक लागते.  त्यांची ही दशा पाहून एकदा सूर्यदेवांनाही वाईट वाटले. त्यामुळे पाणी पिण्यासाठी सूर्यदेवांनी रथ एका तलावाच्या कडेला नेला. पण जर रथ थांबला तर तर अनर्थ होईल हे जाणून सूर्यदेवांनी तलावाकाठी बसलेल्या दोन गाढवांना रथाला जोडून आपला रथ दौडतच ठेवला. महिन्यानंतर त्याच तलावाजवळ आल्यावर परत रथाला घोडे जुंपले आणि पुढची कालक्रमणा चालूच ठेवली.{{संदर्भ}}&lt;br /&gt;
हे त्यानंतर दरवर्षी घडू लागले आणि वर्षातून एका महिन्याला खरमास म्हणू लागले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पहा :- [[धुंधुरमास (धनुर्मास)]]&lt;br /&gt;
[[वर्ग:हिंदू धर्मातील सण आणि उत्सव]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>