<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80</id>
	<title>चक्रधरस्वामी - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80&amp;action=history"/>
	<updated>2026-08-25T20:30:54Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80&amp;diff=7321&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80&amp;diff=7321&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T11:09:23Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;जसे कृता-त्रेतायुगात श्री दत्तात्रेय आणि द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार आहेत आणि [[महानुभाव पंथ|महानुभाव पंथाचे]] संस्थापक होते. ते [[महानुभाव]] पंथाच्या तत्त्वज्ञानानुसार ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार  आहेत.  [[लीळाचरित्र]] या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे ते नायक म्हणून मराठी इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणाऱ्या सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचे नाव महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये अग्रक्रमाने घ्यावे लागेल.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्यपरंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==प्रारंभिक जीवन==&lt;br /&gt;
भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधी माहिती [[लीळाचरित्र]]ाच्या एकांक या भागात मिळते.  बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात [[गुजराथ]]मधील [[भडोच]] येथे शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार झाला.  त्यांचे वडील विशाळदेव हे [[भडोच]]चा राजा मल्लदेव याचे प्रधान होते.  त्यांच्या आईचे नाव माल्हणदेवी (माल्हाईसा) होते. सर्वज्ञ श्रीचक्रधरांचे जन्म नाव हरिपाळदेव असे होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तारुण्यात आल्यावर हरिपाळदेव यांचा विवाह कमळादेवी (कमळाईसा) यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला.&amp;lt;ref&amp;gt;संकपाळ (२००९) पृ. ८. देवगिरीच्या यादवांनी [[गुजराथ]]वर स्वारी केली असता हरिपाळदेव यादवांचा पाठलाग करत वेरूळपर्यंत आले होते.  या युद्धात त्यांच्या कपाळावर जखम झाली होती.&amp;lt;/ref&amp;gt; पुढे हरिपाळदेवांना आजारी लोकांची सेवा करायचा छंद लागला.  बरेचदा ते राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालवू लागले. पुढे त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला. परंतु स्मशानात सरणावर ठेवल्यावर हरिपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले. [[महानुभाव|महानुभावीयांच्या]] श्रद्धेनुसार यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला. पंचावतारातील तिसरा अवतार श्री[[चांगदेव]] राऊळ यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता. काही मतांनुसार त्यांच्या आत्म्याने हरिपाळदेवांच्या शरीरात प्रवेश केला. हरिपाळदेवांच्या शरीरात प्रविष्ट होणारा आत्मा स्वतंत्र ईश्वरी आत्मा होता.&amp;lt;ref name=&amp;quot;page9-10&amp;quot;&amp;gt;संकपाळ (२००९) पृ. ९-१० आणि १३. पंचावतारातील तिसरा अवतार श्री [[चांगदेव]] यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता.  काही मतांनुसार त्यांच्या आत्म्याने हरिपाळदेवांच्या शरीरात प्रवेश केला. अन्य मतांनुसार [[चांगदेव|चांगदेवांचा]] आत्मा मुक्त झाला; हरिपाळदेवांच्या शरीरात प्रविष्ट होणारा आत्मा स्वतंत्र ईश्वरी आत्मा होता.&amp;lt;/ref&amp;gt;  ही अवतारधारणाची घटना शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी घडली.&amp;lt;ref name=&amp;quot;page9-10&amp;quot;/&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या घटनेनंतर चक्रधरांचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे आजारी लोकांना सेवा देणे मात्र तसेच सुरू राहिले. एक दिवस काही रुग्णांना फारच खर्च लागल्यामुळे त्यांना उसने घ्यावे लागले. त्यांनी देणेकऱ्यांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही अशी शपथ घेतली. त्यांच्या पत्‍नीने त्यांना या कारणासाठी दागिने देण्यास नकार दिला. शेवटी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नकळत देणेकऱ्याचे पैसे परत केले.&amp;lt;ref&amp;gt;[[लीळाचरित्र]], एकांक, लीळा ६&amp;lt;/ref&amp;gt; या घटनेमुळे हरिपाळदेव यांना औदासीन्याने ग्रासले.  लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग, संसार-सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
गृहत्याग करण्यासाठी हरिपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व [[भडोच]]चे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरिपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्यासोबतचा लवाजमा नको होता.  त्यांना सर्वत्याग करावयाचा होता.  त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामावरून आपले क्षेमकुशल कळवण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले.  शेवटी [[अमरावती]] जिल्ह्यातील [[देऊळवाडा]] येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना त्यांचे सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले.&amp;lt;ref name=&amp;quot;leela7&amp;quot;&amp;gt;[[लीळाचरित्र]], एकांक, लीळा ७&amp;lt;/ref&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असतांना हरिपाळदेव [[रिद्धपूर|ऋद्धिपूर]] येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील श्री [[गोविंदप्रभू]] दिसले. [[गोविंदप्रभू|श्रीगोविंदप्रभूंपासून]] हरिपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या.&amp;lt;ref name=&amp;quot;leela7&amp;quot;/&amp;gt; याचवेळी [[गोविंदप्रभु|गोविंदप्रभूंनी]] त्यांना चक्रधर हे नाव दिले.&amp;lt;ref&amp;gt;संकपाळ (२००९) पृ. १२&amp;lt;/ref&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==एकाकी भटकंतीचा काळ==&lt;br /&gt;
[[गोविंदप्रभू|गोविंदप्रभूंपासून]] शक्ती मिळाल्यानंतर चक्रधरांची विरक्ती अधिकच वाढू लागली.  [[लीळाचरित्र]]ाच्या एकांक या भागात त्यांच्या या काळातील भ्रमंतीचे वर्णन आहे. अहमदनगर जिल्यातील पाथर्डी पासुन आठरा कि.मी. अंतरावर येळी या गावी &amp;quot;लीळाचरित्र&amp;quot; या मराठी भाषेतील पहिल्या चरित्र ग्रंथात काही काळ चक्रधरस्वामी येळी या ठिकाणी वास्तव्यास आल्याचा उल्लेख &amp;quot;लीळाचरित्र&amp;quot; या ग्रंथात करण्यात आला आहे, येळी या ठिकाणी नदी किणारी महानुभाव पंथीय मंदीर आहे.या काळात त्यांनी महाराष्ट्रभर एकट्यानेच भटकंती केली. [[आंध्र प्रदेश]]ाच्या काही भागातही त्यांनी भ्रमण केले.&amp;lt;ref&amp;gt;[[लीळाचरित्र]], एकांक, लीळा ११ आणि १४&amp;lt;/ref&amp;gt; यावेळेपर्यंत चक्रधरांना फारसा शिष्यपरिवार लाभला नव्हता. त्याकाळात चक्रधरांचे वर्तन काहीसे अवलियाप्रमाणे दिसून येते. एका प्रसंगी तर ते गाईच्या गोठ्यात जाऊन झोपले.&amp;lt;ref&amp;gt;लीळाचरित्र, एकांक, लीळा ११&amp;lt;/ref&amp;gt; एका प्रसंगी [[वरंगळ]] येथील एका घोड्याच्या व्यापाऱ्याने आपल्या हंसांबा नामक मुलीचे चक्रधरांसोबत लग्नही लावून दिले. तिथे काही दिवस राहून ते परत संन्यस्त झाले.&amp;lt;ref&amp;gt;लीळाचरित्र, एकांक, लीळा १६&amp;lt;/ref&amp;gt; गोंडवनातील आदिवासींच्या सहवासातही ते काही दिवस राहिले. या काळात चक्रधरांना तुरळक शिष्य लाभले, त्यांपैकी [[वडनेर]]चे रामदेव दादोस हे प्रमुख होते. त्यांच्यामार्फतच पुढे चक्रधरांना नागदेव, आबाइसा, महादाइसा, उमाइसा  इत्यादी शिष्यपरिवार मिळाला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या भ्रमंतीच्या काळात चक्रधर यांची [[मेहकर]] येथे बाणेश्वराच्या मंदिरात बोणेबाईंची भेट झाली.  बोणेबाईंना [[देवकी]] व स्वतः [[श्रीकृष्ण]] बनवून त्यांनी [[मेहकर]] येथे [[गोकुळाष्टमी]] साजरी केली. बोणेबाईंबरोबर त्यांनी [[लोणार]]ची यात्राही केली. नंतर एके दिवशी [[सिंहस्थ]] यात्रेच्या निमित्ताने ते बोणेबाईंबरोबर [[त्र्यंबकेश्वर]]ला जाण्यास निघाले. वाटेत [[पैठण]] येथे त्यांनी [[त्र्यंबकेश्वर]]ास जाण्याचा बेत रद्द करून [[पैठण]] येथेच विधिवत संन्यासाची दीक्षा घेतली. ही घटना शके ११८९ मध्ये घडली.&amp;lt;ref name=&amp;quot;sankpal27&amp;quot;&amp;gt;संकपाळ (२००९) पृ. २६-२७&amp;lt;/ref&amp;gt;  अशा तऱ्हेने [[रिद्धपूर|ऋद्धिपुरापासून]] सुरू झालेले चक्रधरांचे एकाकी भ्रमण [[पैठण]] येथे संपले. यानंतरच्या काळात त्यांनी प्रकटपणे समाज व धर्मसुधारणेचे त्यांचे कार्य सुरू केले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एकाकी भ्रमणाच्या काळात चक्रधरांनी लोकजीवन प्रत्यक्ष पाहिले. त्या काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थितीचे अवलोकन केले. त्यांच्या पुढील ज्ञानदानाच्या कार्याची पूर्वतयारीच या काळात झाली.&amp;lt;ref name=&amp;quot;sankpal27&amp;quot;/&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==संदर्भ व नोंदी==&lt;br /&gt;
* अध्यात्म दर्शन -महानुभाव (जयकृष्णी) (हिंदी, पं. राजू सवार)&lt;br /&gt;
* श्रीचक्रधर प्रभू की छिन्नस्थली (महंत डोळसकर बाबा)&lt;br /&gt;
* प्रतिष्ठान वर्णन (पंडित नागराज बास कृत)&lt;br /&gt;
* महानुभाव अन्वयस्थळ (योगिराज शास्त्री)&lt;br /&gt;
* महानुभाव तत्त्वज्ञान (डाॅ. [[वि.भि. कोलते]])&lt;br /&gt;
* महानुभाव पंथ : प्रकाशक - चक्रधर स्वामी सेवा समिती नेरी बु॥&lt;br /&gt;
* महानुभावांचा आचारधर्म (डाॅ. [[वि.भि. कोलते]])&lt;br /&gt;
* संकपाळ, बापूजी; &amp;#039;&amp;#039;श्रीचक्रधर&amp;#039;&amp;#039; (२००९); नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया; आय. एस. बी. एन. ९७८-८१-२३७-२५९०-१&lt;br /&gt;
* लीळाचरित्र : एकांक; संपादक - भालचंद्र सोहोनी (२००४); श्रीप्रसाद प्रकाशन, पुणे&lt;br /&gt;
* विदेह प्रबोध (संपादक - महंत नागराज बाबा)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
{{संदर्भयादी}}&lt;br /&gt;
&amp;lt;br /&amp;gt;&lt;br /&gt;
{{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[वर्ग:महानुभाव पंथ]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>