<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87</id>
	<title>जयराम पिंड्ये - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87&amp;action=history"/>
	<updated>2026-08-28T14:31:55Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87&amp;diff=7523&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87&amp;diff=7523&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T16:48:19Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;&amp;#039;&amp;#039;&amp;#039;जयराम पिंड्ये&amp;#039;&amp;#039;&amp;#039; हा १७ व्या शतकातील कवी होता. ह्याच्या वडीलांचे नाव गंभीरराव असून हे [[निजामशाही]]च्या काळात नाशिक परिसरातील मार्कंडा , अहिवंतगड, इंद्राई अश्या सात किल्ल्यांचे प्रमुख होते. &lt;br /&gt;
जयराम पिंड्ये कर्नाटकात गेला व शाहजी राजेंनी व पुढे एकोजी राजेंनी त्याला आश्रय दिला. त्याला बारा भाषाची येत असे. &lt;br /&gt;
जयराम पिंड्येचे &amp;#039;&amp;#039;&amp;#039;राधामाधवविलासचंपू&amp;#039;&amp;#039;&amp;#039; व &amp;#039;&amp;#039;&amp;#039;पर्णालपर्वतग्रहणाख्यानम्&amp;#039;&amp;#039;&amp;#039; हे  दोन ग्रंथ ज्ञात आहेत. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
=== जयराम पिंड्ये लिखित ग्रंथ ===&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;#039;&amp;#039;&amp;#039;राधामाधवविलासचंपू&amp;#039;&amp;#039;&amp;#039; - हे जयराम पिंड्ये लिखित संस्कृत गद्य पद्य ग्रंथ असून ह्यात एकूण अकरा प्रकरणे आहेत. पहिल्या पाच प्रकरणांमधे राधा व माधव ह्यांच्या शृंगाराचे वर्णन असून इतर प्रकरणांमध्ये शाहजी राजांची प्रशंसा केलेली आहे. ह्या ग्रंथातील दहा प्रकरणे संस्कृत मधे व अकरावे प्रकरण बरेचसे हिंदी, काही मराठी,फार्सी, गुजराती इत्यादी भाषांमधे आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
राधामाधवविलासचंपू ह्या ग्रंथाची हस्तलिखित प्रत [[वि.का.राजवाडे]] ह्यांना पुणे जवळील चिंचवड येथे मिळाली. शाहजी राजांच्या जीवनाचे परिक्षण करून व पाठाचा मराठी सारांश देऊन राजवाडेंनी हा ग्रंथ प्रकाशित केला. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;#039;&amp;#039;&amp;#039;पर्णालपर्वतग्रहणाख्यानम्&amp;#039;&amp;#039;&amp;#039; - जयराम पिंड्ये याने लिहिलेल्या ह्या संस्कृत काव्यात पाच अध्यायांमध्ये एकूण ३५४ श्लोक आहेत. &lt;br /&gt;
शिवाजी राजांच्या सैन्याचा पन्हाळा किल्ल्यावरील विजय (इ.स.१६७३) व सेनापती [[प्रतापराव गुजर]] व [[आदिलशाही]] सरदार बहलूलखान यांची लढाई हा ह्या संस्कृत काव्याचा विषय आहे. जयराम पिंड्ये ह्या काव्यातील हकीकत शिवाजी राजांचे भाऊ एकोजी राजे ह्यांना सांगत आहे अशी काव्याटी मांडणी केलेली आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[स.म.दिवेकर]] ह्यांना ह्या काव्याची हस्तलिखित प्रत तंजावरला मिळाली व ह्या काव्याचा संस्कृत पाठ मराठी अनुवादासह त्यांनी प्रकाशित केला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[वर्ग:संस्कृत कवी]]&lt;br /&gt;
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>