<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A5%8C%E0%A4%9C</id>
	<title>तैनाती फौज - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A5%8C%E0%A4%9C"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A5%8C%E0%A4%9C&amp;action=history"/>
	<updated>2026-08-26T20:29:40Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A5%8C%E0%A4%9C&amp;diff=1067&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A5%8C%E0%A4%9C&amp;diff=1067&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T17:25:18Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;&amp;#039;&amp;#039;&amp;#039;{{लेखनाव}}&amp;#039;&amp;#039;&amp;#039; ही [[भारत|भारतातील]] संस्थानांवर ब्रिटिशांचा अधिकार वाढविण्यासाठी [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारतातील]] गव्हर्नर जनरल [[लॉर्ड वेलस्ली]] याने [[इ.स. १७९८]] मध्ये चालू केलेली एक योजना होती. तैनाती फौजेच्या अंतर्गत करार झालेल्या संस्थानांची जबाबदारी [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|कंपनी]] घेत असे व त्याबदल्यात त्या संस्थानांकडून काही अटी मान्य करून घेतल्या जात.&lt;br /&gt;
==तैनाती फौजेच्या अटी==&lt;br /&gt;
*संस्थानांचे विदेशी संबंध [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|कंपनी]] पाहील.&lt;br /&gt;
*संस्थानांनी परस्पर कोणतेही [[युद्ध]] करू नये व कुणाशीही परस्पर बोलणी करू नये.&lt;br /&gt;
*तैनाती फौज स्विकारलेल्या संस्थानांना आपल्या राज्यात एक मोठी सेना इंग्रजांच्या नियंत्रणाखाली ठेवावी लागेल. ही सेना त्याठिकाणी शांतता प्रस्थापित करेल. या सेनेच्या बदल्यात संस्थानाने कंपनीला पैसा किंवा प्रदेश द्यावा.&lt;br /&gt;
*संस्थानांना आपल्या राजधानीत एक इंग्रज वकील ठेवावा लागेल.&lt;br /&gt;
*कंपनीच्या परवानगीशिवाय कोणत्याही युरोपीय व्यक्तीला संस्थानांच्या सेवेत ठेवता येणार नाही.&lt;br /&gt;
*कंपनी संस्थानांच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करणार नाही.&lt;br /&gt;
*कंपनी संस्थानांचे प्रत्येक प्रकारच्या शत्रूकडून संरक्षण करेल.&lt;br /&gt;
*आपापसांतील तंट्याचा निकाल इंग्रज करतील तो संस्थानिकांनी मान्य करावा&amp;lt;ref&amp;gt;{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&amp;amp;view=article&amp;amp;id=13551 | प्रकाशक=[[महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ]] | भाषा=मराठी | title=तैनाती फौज | ॲक्सेसदिनांक=२४ ऑगस्ट, इ.स. २०१३}}&amp;lt;/ref&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==तैनाती फौज आणि भारतीय संस्थाने==&lt;br /&gt;
तैनाती फौजेच्या माध्यमातून कंपनीने मोठ्या प्रमाणात भारतात आपला राज्यविस्तार केला. तैनाती फौजेचा तह भारतात सर्वात अगोदर इ.स. १७९८ साली [[हैदराबाद]]च्या [[निजाम|निजामाने]] स्वीकारला. हैदराबादच्या निजामाने परत इ.स. १८०० साली तह करून वऱ्हाड प्रांत कंपनीला दिला. [[इ.स. १८००]] साली [[वडोदरा|बडोद्याच्या]] [[गायकवाड घराणे|गायकवाडांनी]] हा तह स्वीकारला. [[म्हैसूर]]च्या वाडियार राजांनी इ.स. १७९९ साली तैनाती फौजेची पद्धत स्वीकारली. [[तंजावर]]च्या राजानेसुद्धा इ.स. १७९९ साली तैनाती फौज स्वीकारली. अवधच्या नवाबाने इ.स. १८०१ साली तर [[दुसरे बाजीराव पेशवे|दुसऱ्या बाजीराव पेशव्याने]] [[इ.स. १८०२]] साली [[वसईची लढाई|वसईच्या तहाने]] तैनाती फौज स्वीकारली. त्याचप्रमाणे [[नागपूर]]च्या भोसल्यांनी इ.स. १८०३ ला, [[शिंदे घराणे|शिंद्यांनी]] [[इ.स. १८०४]]ला तसेच [[राजस्थान]]मधील [[जोधपूर]], [[जयपूर]], [[भरतपूर]] या संस्थानांनीसुद्धा तैनाती फौजेची पद्धत स्वीकारली होती.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== परिणाम ==&lt;br /&gt;
तैनाती फौजेच्या प्रकारामुळे संस्थानिकांचे स्वातंत्र्य नाहीसे झाले. इंग्रजांनी संस्थानिकांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतल्यामुळे संस्थानिकांनी स्वतःची फौज ठेवणे बंद केल्यामुळे संस्थानात बंडाळी व लुटालूट वाढली. संस्थानातील जनतेला आणि उद्योगधंद्यांना असलेले संरक्षण नाहीसे झाले. संस्थानात ठेवलेली तैनाती फौज सर्व राज्यातील बंडाळीचा मोड करण्यास अपुरी होती. संस्थानातील राज्यकर्त्यांची कारभार करण्याची कार्यक्षमता कमी झाली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== संदर्भ आणि नोंदी ==&lt;br /&gt;
{{संदर्भयादी}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[वर्ग:भारतातील ब्रिटिश राजवट]]&lt;br /&gt;
[[वर्ग:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]&lt;br /&gt;
[[वर्ग:सैन्य]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>