<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6</id>
	<title>दौलताबाद - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6&amp;action=history"/>
	<updated>2026-08-24T07:12:29Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6&amp;diff=2246&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6&amp;diff=2246&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T16:15:13Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;{{इतिहासलेखन}}&lt;br /&gt;
{{विकिकरण}}&lt;br /&gt;
{{माहितीचौकट किल्ला&lt;br /&gt;
| नाव = दौलताबाद&lt;br /&gt;
|चित्र = किल्ले_देवगिरी.jpg&lt;br /&gt;
|चित्रशीर्षक = देवगिरी चा किल्ला&lt;br /&gt;
|चित्ररुंदी = 220px&lt;br /&gt;
|नकाशा = Maharashtra&lt;br /&gt;
| lat_d = 19.942724 | lat_m =  | lat_s =  | lat_NS = N&lt;br /&gt;
| long_d = 75.213164 | long_m = | long_s =  | long_EW = E&lt;br /&gt;
| उंची = २९७५ फूट&lt;br /&gt;
| प्रकार = गिरीदुर्ग&lt;br /&gt;
| श्रेणी = सोपी&lt;br /&gt;
| ठिकाण = [[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद]], [[महाराष्ट्र]]&lt;br /&gt;
| डोंगररांग = औरंगाबाद&lt;br /&gt;
| अवस्था = व्यवस्थित&lt;br /&gt;
| गाव = औरंगाबाद&lt;br /&gt;
| स्थापना =&lt;br /&gt;
}}&lt;br /&gt;
&amp;#039;&amp;#039;&amp;#039;दौलताबाद&amp;#039;&amp;#039;&amp;#039; (जुने नाव &amp;#039;&amp;#039;&amp;#039;&amp;#039;&amp;#039;देवगिरी&amp;#039;&amp;#039;&amp;#039;&amp;#039;&amp;#039;) हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्यातल्या]] [[औरंगाबाद]] जिल्ह्यातील एक गाव असून येथे [[देवगिरीचे यादव|यादवकालीन]] ऐतिहासिक किल्ला आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==इतिहास==&lt;br /&gt;
===१२वे शतक===&lt;br /&gt;
[[बदामी]]चे [[चालुक्य]], कल्याणचे चालुक्य, [[मौर्य]], [[शुंग]], [[सातवाहन]], [[हल]]([[हाला]]), [[शक]] क्षत्रप, [[सातकर्णी]], [[वाकाटक]], [[नल]], [[विंध्यसेना]], [[प्रवरसेना]], [[राष्ट्रकूट]] यांच्यानंतर बाराव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षात देवगिरीच्या [[यादव|यादवांचा]] उदय [[खान्देश]] परिसरात झाला.  पहिल्या [[सेऊनचंद्र| सेऊनचंद्राच्या]] सेऊनदेशात (आताचा खान्देशात) [[नाशिक]] ते देवगिरीचाही समावेश होता. [[कृष्णा नदी]]च्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील [[दुसरा भिल्लमा]] या राजपुत्राने देवगिरी शहराची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पुढे [[सिंघण्णा]] व त्यानंतर त्याचा नातू [[कृष्ण]] यांनी राज्य वाढवले. या कृष्णाचा भाऊ [[महादेव]] याची अचूक (जन्म?)तारीख २९ ऑगस्ट १२६१ अशी असल्याचे निश्चित झाले आहे. त्याने [[उत्तर]] [[कोकण|कोकणाचा]] प्रदेश आपल्या राज्यास जोडण्यात यश प्राप्त केले आणि गादी आपला मुलगा [[आमण्णा]]कडे सोपविली. पण कृष्णाचा मुलगा [[रामचंद्र|रामचंद्राने]] बंड करून गादी स्वतःकडे घेतली आणि [[विदर्भ]] आणि इतरत्रही विजय प्राप्त केले. मात्र, १२९६ मध्ये झालेल्या [[अल्लाउद्दीन खिलजी]]च्या आकस्मिक हल्ल्यास रामचंद्र तोंड देऊ शकला नाही माझा.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
=== इ.स. १३२७ ते इ.स. १३९७ ===&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
इ.स. १३२७ मध्ये [[अल्लाउद्दीन खिलजी]] या उत्तरेतील सुल्तानाने  [[दख्खन]] प्रांतात प्रवेश करून यादवांचा पराभव केला आणि त्यांची संपत्ती लुटून त्यांना दरिद्री बनवले. सेनापती [[मलीक कफूर]] याने अल्ला‍उद्दीनचे काम पुढे चालू ठेवले आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
===इ.स.१३१० ते इ.स.१३४७===&lt;br /&gt;
अल्ला‍उद्दीनचे अनुकरण [[मुहम्मद बिन तुघलक]] (इ.स. १३२४-१३५०) या [[दिल्ली]]च्या सुलतानाने करून आपली सत्ता दक्षिणेतील [[मदुराई|मदुरे]]पर्यंत वाढवत केली. [[इ.स. १३२६|१३२६]] मध्ये hsjsns&lt;br /&gt;
Nsnn[[मुहम्मद बिन तुघलक]] ऊर्फ वेडा मुहम्मद{{संदर्भ हवा}} या दिल्लीच्या सुलतानाने  आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली. राजधानीचे शहर म्हणून देवगिरीला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न मोहम्मद तुघलकाच्या काळामध्ये झाला&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
देवगिरी किल्ल्यावर पंचधातूंनी बनवलेला एक तोफ आहे. तोफ किल्ल्यावर बनवली आहे . त्या तोफेमध्ये एक शहर उद्ध्वस्त करण्याची शक्ती आहे. या तोफेवरील कोरलेली माहिती ही पर्शियन भाषेत व लिपीत आहे .&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
===इ.स. १३४७ ते इ.स.१५००===&lt;br /&gt;
तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर [[अल्ला‍उद्दीन हसन बहामनी]] याच्या अधिपत्याखाली दक्षिणेत [[इ.स. १३४७]] साली [[बहामनी]] घराण्याची स्थापना झाली. ते राज्य सुमारे १५० वर्षे टिकले. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहामनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहामनी राज्याचे [[गोवळकोंडा|गोवळकोंड्याची]] [[कुतुबशाही]], [[अहमदनगर]]ची [[निजामशहा (अहमदनगर)|निजामशाही]], [[वऱ्हाड]]ची/[[विदर्भ|विदर्भाची]]/[[एलिचपूर]]ची [[इमादशाही]], [[विजापूर]]ची [[आदिलशाही]] आणि [[बीदर|बिदर]]ची [[बरीदशाही]] अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक [[मराठी]] लोकांचे मोठ्या प्रमाणावर साहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाचही शाह्या [[मुघल|मोगल]] साम्राज्यांत विलीन झाल्या. १७ व्या शतकाचा अखेरीस [[औरंगजेब|औरंगजेबाने]] येथे वास्तव्य केले होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== राष्ट्रीय संरक्षित स्मारक ==&lt;br /&gt;
देवगिरी किल्ल्याला [[२८ नोव्हेंबर]], [[इ.स. १९५१]] रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.&amp;lt;ref&amp;gt;{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.asiaurangabad.in/pdf/notification/Aurangabad/Daulatabad%20fort%20and%20monument%20therein%20%28i.e.%20Chand%20Minar%29.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, औरंगाबाद सर्कल | भाषा=इंग्रजी | title=नोटिफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्युमेन्ट्स इन इंडिया | ॲक्सेसदिनांक=२२ जुलै, इ.स. २०१३}}&amp;lt;/ref&amp;gt;&lt;br /&gt;
==महाराष्ट्राचे आश्चर्य ==&lt;br /&gt;
महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी देवगिरीचा किल्ला हे एक आश्चर्य ठरले आहे. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचं प्रतिक [[ग्लोबल पॅगोडा]], मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय [[सीएसटी स्टेशन]], मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला देवगिरीचा किल्ला, पश्चिम घाटातील [[कास पठार]], स्वराज्याची पहिली राजधानी [[राजगड किल्ला]], बुलडाण्यातील [[लोणार सरोवर]], औरंगाबादमधील [[अजिंठा लेणी]] ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत. जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत. हा पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध किल्ला आहे. जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘[[एबीपी माझा]]’ ने महाराष्ट्रातूनही &amp;#039;&amp;#039;&amp;#039;सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा&amp;#039;&amp;#039;&amp;#039; कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशीगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात वंडर्सची निवड करण्यात आली.&amp;lt;ref&amp;gt;{{स्रोत बातमी|url=http://abpmajha.abplive.in/maharashtra/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D-70067|title=महाराष्ट्रातील सात वंडर्सची घोषणा|access-date=2018-03-24|language=MR}}&amp;lt;/ref&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विशेष म्हणजे त्या गडावरील मेंढातोफ आहे. ती तोफ अतिशय अद्भुत आहे, त्या तोफेचे खासियत म्हणजे तो तोफ एक माऱ्यात एखादा गड किंवा किल्ला उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्या मध्ये आहे. ती तोफ पंच धात़ूंनी निर्माण केली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==छायाचित्रे==&lt;br /&gt;
&amp;lt;gallery mode=&amp;quot;packed&amp;quot;&amp;gt;&lt;br /&gt;
चित्र:DautlatabadFortGate.JPG|&amp;#039;&amp;#039;&amp;#039;front entri gate&amp;#039;&amp;#039;&amp;#039;&lt;br /&gt;
चित्र:A monument inside Daulatabad Fort.jpg&lt;br /&gt;
चित्र:Daulatabad Fort.jpg&lt;br /&gt;
चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (48).JPG&lt;br /&gt;
चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (69).JPG|TOF ON DAULATABAD FORT&lt;br /&gt;
चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (75).JPG|Daulatabad Fort OUTDOOR VIEW&lt;br /&gt;
चित्र:DaulatabadPrison.JPG&lt;br /&gt;
चित्र:DaulatabadFort.JPG&lt;br /&gt;
&amp;lt;/gallery&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांव्यतिरिक्त अभिमान बाळगावा अशा अनेक वास्तू आहेत. यादवांची राजधानी असलेला देवगिरीचा दुर्ग म्हणजेच दौलताबादचा किल्ला हा त्यापैकीच एक आहे. रामदेवराव यादवांपासून निझामशाहीपर्यंत अनेक राजांचे कर्तृत्व पाहिलेला हा किल्ला औरंगाबादची शान आहे. औरंगाबादपासून सुमारे 15 किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी असे आहे. देवगिरी या नावामागेही एक दंतकथा आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एकदा शंकर-पार्वती सारिपाट खेळत होते. त्यात शंकर पराभूत झाले आणि रागारागाने वेरूळच्या अरण्यात निघून गेले. पार्वती भिल्लिणीच्या वेशात म्हैसमाळच्या डोंगरात राहू लागली. या भिल्लिणीवर शंकर अनुरक्त झाले आणि त्यांनी देवांना वेरूळ परिसरात येण्यास मनाई केली आणि जवळच असलेल्या ज्या डोंगरावर देव राहू लागले तो देवगिरीचा डोंगर होय. या डोंगरावर बांधलेला किल्ला म्हणून यास देवगिरीचा किल्ला म्हणतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
राष्ट्रकुट राज्यातील र्शीवल्लभ याने इ.स. 756 ते 772 या काळात हा किल्ला उभारला. भारताच्या इतर कोणत्याही राज्यात दिसणार नाही असा हा किल्ला दक्षिणेच्या प्रवेशद्वारीच उभा असल्यामुळे दक्षिणेच्या इतिहासात त्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचा डोंगर 600 फूट उंचीचा असून त्याच्या भोवती 50 फूट रुंदीचा खोल पाण्याने भरलेला खंदक आहे. खंदकाच्या तळापासून 150 ते 200 फूट उंचीचा कडा इतका तासून काढलेला आहे की सापालाही वर चढून जाता येणे शक्य नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
महाद्वारातून प्रवेश केल्याबरोबर उजव्या बाजूस ‘चांदमिनार’ नावाचा मनोरा दिसतो. 21व्या शतकात मुस्लिम राज्यकर्त्यांनी उभारलेल्या या मनोऱ्याची उंची 210 फूट असून बुंध्याचा परीघ 70 फूट आहे. याला एकूण चार मजले आहेत. याच भागात ‘किल्ले शिकन’ नावाची एक तोफ ठेवलेली आहे. ही तोफ पंचधातूंची आहे. या तोफेला ‘मेंढा तोफ’ असेही म्हणतात. जवळच एक 180 स्तंभाचे हेमाडपंती मंदिर आहे. 1950 मध्ये लोकांनी स्वयंस्फूर्तीने येथे भारतमातेची मूर्ती स्थापन केली. या मंदिरासमोरच हत्ती हौद नावाचा 150 फूट लांब, 100 फूट रुंद आणि 23 फूट खोल असा विस्तीर्ण जलाशय आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
राजा रामदेव धान्य व दारूगोळा ठेवत असलेला काळाकोट पाहण्यासारखा आहे. याच धान्य गोदामामध्ये फितुरी झाली होती. तेथे धान्याऐवजी मिठाची पोती रचली गेली आणि भुकेल्यापोटी मराठी फौजेचा पराभव झाला. तसेच अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिणेतील पहिले पाऊल दौलताबाद किल्ल्यावरच टाकले. यादव साम्राज्याची राजधानी असलेला हा किल्ला इ. स. 1318 मध्ये हरपाळदेवाला ठार मारून अल्लाउद्दीन खिलजीने ताब्यात घेतला. या किल्ल्याने खिलजी, तुघलक, बहामनी, मुगल, निझाम या घराण्यांचे स्वामित्त्व स्वीकारले होते. महंमद तुघलकाने तर इ. स. 1327 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला आणली. त्यानंतर देवगिरीला दौलताबाद हे नाव दिले. 1950 मध्ये निझामाचे राज्य खालसा केल्यानंतर देवगिरीला स्वातंत्र्याचा प्रकाश लाभला. शिवलिंगाच्या आकाराचा हा गड म्हणजे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. 1500 वर्णांच्या सुखद व दुःखद घटनांनी न्हालेला, शेकडो पिढय़ांच्या हृदयांचे स्पंदन अनुभवलेला देवगिरीचा हा दुर्ग आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा साक्षीदार आहे. अनंत प्रगट-अप्रगट तत्थ्यांचा संग्रह आपल्या उराशी बाळगून असलेला हा दुर्ग देशाची अनमोल संपत्ती आहे. त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे, हे विसरून चालणार नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== हे सुद्धा पहा==&lt;br /&gt;
*[[भारतातील किल्ले]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==संदर्भ==&lt;br /&gt;
{{संदर्भयादी}}&lt;br /&gt;
{{महाराष्ट्रातील सात आश्चर्ये}}&lt;br /&gt;
{{महाराष्ट्रातील किल्ले}}&lt;br /&gt;
{{महाराष्ट्रातील किल्ले (विभागवार)}}&lt;br /&gt;
{{विस्तार-किल्ला}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[वर्ग:महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके]]&lt;br /&gt;
[[वर्ग:औरंगाबाद जिल्हा]]&lt;br /&gt;
[[वर्ग:महाराष्ट्रातील आश्चर्ये]]&lt;br /&gt;
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>