<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87</id>
	<title>नावजी बलकवडे - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87&amp;action=history"/>
	<updated>2026-08-28T20:55:05Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87&amp;diff=1509&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87&amp;diff=1509&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T18:10:27Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;&amp;#039;&amp;#039;&amp;#039;नावजी बलकवडे&amp;#039;&amp;#039;&amp;#039; हे [[छत्रपती राजारामराजे भोसले|छत्रपती राजारामाच्या]] काळातील मराठ्यांचे एक सैनिक होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[बारा मावळ]]ातील सर्व किल्ले मोगलांनी जिंकून घेतले होते. शंकराजी नारायण पंत सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली नावजी बलकवडे यांनी [[इ.स. १६९२]]च्या [[श्रावण]] महिन्यात ऐन पावसात [[लोहगड]] जिंकून घेतला. १ जुलै १६९३ च्या रात्री चारशे मावळ्यांनिशी [[सिंहगड]]ासारखा अभेद्य किल्ला पुन्हा जिंकून घेतला. या कामगिरीवर खुश होऊन छत्रपती राजाराम यांना [[जिंजी]]हून ३ एप्रिल १६९४ला पाठवलेल्या अभिनंदनपर पत्रात लिहिले, &amp;#039;&amp;#039;तुम्ही [[सिंहगड]]चे कार्यसिद्धीसमयी धारेस चढोन तलवारीची शर्थ केली. पूर्वी सुभेदार [[तानाजी मालुसरे|तानाजी मालुसऱ्यांनी]] जीव देऊन किल्ला संपादिला. त्याचप्रमाणे तुम्हीही प्राणाची बाजी लावून किल्ला सर केलात.&amp;#039;&amp;#039; याचबरोबर नावजींना &amp;#039;&amp;#039;पदाती सपृ सहस्री&amp;#039;&amp;#039; हा किताब देऊन सात हजार पायदळांचे सेनापती पद बहाल करण्यात आले. अशा प्रकारे नावजी बलकवडे यांच्या बाबतीत &amp;#039;&amp;#039;गड घेऊनी सिंह आला&amp;#039;&amp;#039;.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
यानंतर तीन वर्षांनी म्हणजे [[इ.स. १६९६]]मध्ये मोगल सरदार मन्सूरखान बेग जुन्‍नरकर याने फितुरीने जिंकून घेतलेला [[कोरीगड]] हा घाट माथ्यावरील किल्ला नावजींनी मोठ्या पराक्रमाने जिंकला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>