<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80</id>
	<title>परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80&amp;action=history"/>
	<updated>2026-09-03T22:58:41Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80&amp;diff=1511&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80&amp;diff=1511&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T18:12:39Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;&amp;#039;&amp;#039;&amp;#039;परशुराम त्रिंबक किन्हईकर&amp;#039;&amp;#039;&amp;#039; (इ.स. १६६० - इ.स. १७१८)  हे [[छत्रपती|छत्रपतींचे]] पंतप्रतिनीधी आणि नंतरच्या [[औंध संस्थान|औंध संस्थानाचे]] संस्थापक होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==कारकीर्द==&lt;br /&gt;
परशुरामपंत वयाच्या १४ व्या वर्षी [[रामचंद्रपंत अमात्य|रामचंद्रपंत अमात्यांच्या]] कार्यालयात [[विशाळगड|विशाळगडास]] रुजू झाले. दप्तरीच्या आणि लष्करच्या कारभारात चोख असणाऱ्या पंतांची प्रगती झपाट्याने झाली आणि अल्पावधीतच त्यांची अमात्यांचे साहाय्यक म्हणून नेमणूक झाली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[छत्रपती शिवाजी|छत्रपती शिवाजीराजे]] आणि [[संभाजी|संभाजीराज्यांच्या]] मृत्यूनंतर [[औरंगजेब|औरंगजेबाने]] मराठा साम्राज्य संपुष्टात आणण्याचा चंगच बांधला होता. अशा काळात औरंजजेबाच्या ताब्यातला [[पन्हाळगड]] पंतांनी १६९२ साली मोठ्या हिकमतीने परत जिंकून घेतला. यानंतर अमात्यांच्या मोलाच्या मार्गदर्शानाखाली पंतांनी [[मिरज|मिरजेपासून]] [[प्रचितगड|प्रचितगडापर्यंतचा]] मुलूख पादाक्रांत केला. त्याबरोबरच [[भूदरगड]] आणि [[चंदनगड|चंदनगडासारखे]] किल्लेदेखील पुन्हा स्वराज्यात आणले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पुढे औरंगजेबाने १६९९ च्या शेवटास सातारच्या किल्ल्याला वेढा घातला असता पुढचे ५ महिने पंतानी ह्या किल्यावरच्या [[मराठा साम्राज्य|मराठ्यांना]] रसद पुरवली आणि किल्ला झुंजवण्यास मोलाची मदत केली. १७०० साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने - [[ताराबाई|राणी ताराबाईंनी]] - मुघलांविरुद्धचा लढा सुरू ठेवला तेव्हा पंतांचा त्यांना मोठाच आधार होता. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना &amp;#039;&amp;#039;&amp;#039;सुभालष्कर&amp;#039;&amp;#039;&amp;#039;, &amp;#039;&amp;#039;&amp;#039;समशेर जंग&amp;#039;&amp;#039;&amp;#039; असे किताब बहाल करण्यात आले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सातारच्या किल्ल्याप्रमाणेच १७०२ साली पंतांनी [[विशाळगड]]देखील तब्बल ५ महिने झुंजवला पण सरतेशेवटी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात द्यावा लागला. पण ताबा पुढच्या ५ वर्षातच म्हणजे १७०७ साली मुघलांशी निकराची झुंज देऊन परत काबीज केला. त्याचबरोबर [[सातारा]], [[वसंतगड]], [[पन्हाळगड]] हे किल्ले परत स्वराज्यात आणले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
१८ व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात परशुरामपंत [[सातारा|सातारच्या]] शाहू महाराजांच्या सेवी रुजू झाले. तिथपासून [[कऱ्हाड|कराड]] आणि आजूबाजूचा मुलुख हा पंतप्रतिनिधींच्याच ताब्यात होता आणि त्यांचा कारभार कराडच्या भुईकोटातून चाले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
१८१८ साली परशुरामपंतांचे निधन झाले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==पंत प्रतिनिधी==&lt;br /&gt;
पंत प्रतिनिधी हे पद राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत निर्मीले गेले. छत्रपती राजाराम महाराजांनी १६९१ साली जिंजीला असताना प्रल्हाद निरोजी ह्यांना आपले प्रतिनिधी म्हणून नेमले. हेच पहिले प्रतिनिधी. त्यांचा कर्नाटकात मृत्यू झाल्यानंतर १६९४ साली तिमाजी रघुनाथ हणमंते ह्यांची ह्या पदी नेमणूक झाली.  राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर १७०१ साली राणी ताराबाईंनी परशुरामपंत त्रिंबक ह्यांची प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली आणि त्यानंतर पंताच्या पुढच्या वंशावळीस पंतप्रतिनिधी असे संबोधले जाऊ लागले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==संदर्भ==&lt;br /&gt;
*पंत प्रतिनिधी बखर&lt;br /&gt;
*लोकप्रभा ५ नोव्हेंबर २००४ मधील लेख&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
{{पेशवे}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]&lt;br /&gt;
[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]&lt;br /&gt;
[[वर्ग:पेशवे]]&lt;br /&gt;
[[वर्ग:सैनिकी पेशातील मराठी व्यक्ती]]&lt;br /&gt;
[[वर्ग:इ.स. १६६० मधील जन्म]]&lt;br /&gt;
[[वर्ग:इ.स. १७१८ मधील मृत्यू]]&lt;br /&gt;
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>