<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8B_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8</id>
	<title>भारत छोडो आंदोलन - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8B_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8B_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8&amp;action=history"/>
	<updated>2026-08-26T05:45:13Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8B_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8&amp;diff=2065&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8B_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8&amp;diff=2065&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T17:57:54Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;&amp;#039;&amp;#039;&amp;#039;चले जाव चळवळ १९४२&amp;#039;&amp;#039;&amp;#039;, &amp;#039;&amp;#039;&amp;#039;भारत छोडो आंदोलन&amp;#039;&amp;#039;&amp;#039; किंवा &amp;#039;&amp;#039;&amp;#039;ऑगस्ट क्रांती&amp;#039;&amp;#039;&amp;#039; हे ऑगस्ट,इ.स. १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेले नागरी [[असहकार आंदोलन]] ({{lang-en|Civil Disobedience}})  होते. [[महात्मा गांधी|गांधीजींच्या]] &amp;#039;&amp;#039;करा किंवा मरा&amp;#039;&amp;#039; हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. [[मुंबई]] येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.&amp;lt;ref&amp;gt;{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=8exuAAAAMAAJ&amp;amp;q=quit+india+movement&amp;amp;dq=quit+india+movement&amp;amp;hl=en&amp;amp;sa=X&amp;amp;ved=0ahUKEwj83sX5xvvcAhVM6Y8KHYApCggQ6AEIKDAA|title=Quit India Movement, a Study|last=Chakravarty|first=Shachi|date=2002|publisher=New Century Publications|isbn=9788177080254|language=en}}&amp;lt;/ref&amp;gt; &amp;lt;br&amp;gt;&lt;br /&gt;
[[File:QUITIN2.JPG|thumb|भारत छोडो आंदोलन]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या आंदोलनाचा गुप्त मसुदा [[सेवाग्राम]] येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १४ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली.  ९ जुलै २०१८ रोजी  चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन संपन्न झाला. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पुढे नेण्याचे सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर &amp;#039;&amp;#039;८ ऑगस्ट १९४२&amp;#039;&amp;#039;ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह कॉंगेस श्रेष्ठींना अटक करण्यात आली. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात &amp;#039;&amp;#039;&amp;#039;९ लाख&amp;#039;&amp;#039;&amp;#039; लोकांंनी स्वतःला अटक करवून घेतली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==चळवळीची कारणे==&lt;br /&gt;
* क्रिपस योजनेला अपयश&amp;lt;ref name=&amp;quot;:0&amp;quot;&amp;gt;{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=IWg6DwAAQBAJ&amp;amp;pg=PA33&amp;amp;dq=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4+%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BC%E0%A5%8B+%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8&amp;amp;hl=en&amp;amp;sa=X&amp;amp;ved=0ahUKEwia8pnOx_vcAhXGLo8KHdy_BgYQ6AEIKDAA#v=onepage&amp;amp;q=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%20%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BC%E0%A5%8B%20%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8&amp;amp;f=false|title=Monthly Current Affairs September-October 2017: Monthly Current Affairs September-October 2017|last=Group|first=SSGC|date=2017-10-18|language=hi}}&amp;lt;/ref&amp;gt;&lt;br /&gt;
* राज्यकर्त्यांची कृत्ये &lt;br /&gt;
* जपानी आक्रमणे&amp;lt;ref name=&amp;quot;:0&amp;quot; /&amp;gt;&lt;br /&gt;
* इंग्रजांचा विरोधाभास &lt;br /&gt;
* [[महात्मा गांधी]] यांचे वास्तव धोरण&amp;lt;ref&amp;gt;{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=H5ZqcY_E5Z0C&amp;amp;printsec=frontcover&amp;amp;dq=quit+india+movement&amp;amp;hl=en&amp;amp;sa=X&amp;amp;ved=0ahUKEwj83sX5xvvcAhVM6Y8KHYApCggQ6AEIMTAC#v=onepage&amp;amp;q=quit%20india%20movement&amp;amp;f=false|title=Gandhi and the Quit India Movement|last=Green|first=Dr Jen|date=2014-05-08|publisher=Capstone Global Library Limited|isbn=9781406261561|language=en}}&amp;lt;/ref&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==छोडो भारत चळवळीची अपयशाची कारणे==&lt;br /&gt;
# नियोजनाचा अभाव &lt;br /&gt;
# सरकारी नोकर इंग्रजी विरुद्ध राहिले &lt;br /&gt;
# दडपशाही &lt;br /&gt;
# राष्ट्र सभेच्या नेत्यांना कैद &lt;br /&gt;
# इतर कारणे&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==त्रिमंत्री योजना==&lt;br /&gt;
दुसऱ्या महायुद्धानंतर सन १९४५ मध्ये इंग्लंड सत्ता बदल होऊन मेजर क्लमेंट  अ‍ॅटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना सुरुवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च १९४७ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर क्लमेंट अ‍ॅटलीने भारताविषयी धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारतात त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मेजर अ‍ॅटली यांच्या घोषणेनुसार २४ मार्च, १९४६ रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व अलेक्झांडर हे तीन सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली, ही योजना म्हणेजच त्रिमंत्री योजना होय.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==माउंटबॅटन योजना==&lt;br /&gt;
२४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड माऊंट बॅटन भारतात आले. भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी फाळणीची योजना तयार केली. ३ जून १९४७ रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर १८ जुल, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने यांवर ठराव पास केला. ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेल्या भारताविषयीचा हा ठराव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. अशा रितीने स्वातंत्र्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत हा स्वतंत्र झाला.&amp;lt;ref name=&amp;quot;:0&amp;quot; /&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
{{संदर्भनोंदी}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
{{भारतीय स्वातंत्र्यलढा}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[वर्ग:महात्मा गांधी]]&lt;br /&gt;
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या घटना]]&lt;br /&gt;
[[वर्ग:इ.स. १९४२]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>