<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87_%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87</id>
	<title>शहाजीराजे भोसले - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87_%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87_%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87&amp;action=history"/>
	<updated>2026-08-27T13:23:57Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87_%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87&amp;diff=1389&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87_%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87&amp;diff=1389&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T16:27:19Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;{{इतिहासलेखन}}&lt;br /&gt;
{{माहितीचौकट राज्याधिकारी &lt;br /&gt;
| नाव = शहाजीराजे&lt;br /&gt;
 भोसले&lt;br /&gt;
| पदवी =&lt;br /&gt;
| चित्र =Shahajiraje Bhosale.jpg    &lt;br /&gt;
| चित्र&lt;br /&gt;
_शीर्षक = शहाजीराजे भोसले&lt;br /&gt;
| राजध्वज_चित्र = &lt;br /&gt;
| राजध्वज_चित्र_शीर्षक = &lt;br /&gt;
| राजचिन्ह_चित्र = &lt;br /&gt;
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक = &lt;br /&gt;
| राज्य_काळ = &lt;br /&gt;
| राज्यारोहण = &lt;br /&gt;
| राज्याभिषेक = &lt;br /&gt;
| राज्यव्याप्ती = [[पश्चिम महाराष्ट्र]], [[कोकण]],&amp;lt;br /&amp;gt; [[सह्याद्री|सह्याद्री डॊंगररांगांपासून]] [[नागपूर|नागपूरपर्यंत]] &amp;lt;br /&amp;gt;आणि&amp;lt;br /&amp;gt; [[उत्तर महाराष्ट्र]], [[खानदेश|खानदेशापासून]] &amp;lt;br /&amp;gt;[[भारत|दक्षिण भारतात]] [[तंजावर]] पर्यंत&lt;br /&gt;
| राजधानी = &lt;br /&gt;
| पूर्ण_नाव = शहाजीराजे मालोजीराजे भोसले&lt;br /&gt;
| इतर_पदव्या = सरलष्कर,महाराज फरझन्द.&lt;br /&gt;
| जन्म_दिनांक = [[मार्च १५]], [[इ.स. १५९४]]{{संदर्भ हवा}} &lt;br /&gt;
| जन्म_स्थान = &lt;br /&gt;
| मृत्यू_दिनांक = [[जानेवारी २३]],[[इ.स. १६६४]] &lt;br /&gt;
| मृत्यू_स्थान = होदिगेरे (चन्नागरी जवळ)&lt;br /&gt;
| पूर्वाधिकारी = &lt;br /&gt;
| राजपद_वारस = &lt;br /&gt;
| राजपद_वारस_प्रकार = &lt;br /&gt;
| उत्तराधिकारी = [[व्यंकोजी भोसले]] तंजावुर &amp;lt;br&amp;gt; [[छत्रपती शिवाजीराजे भोसले]] पुणे&lt;br /&gt;
| वडील = [[मालोजीराजे भोसले]]&lt;br /&gt;
| आई = उमाबाई&lt;br /&gt;
| भाऊ = [[शरीफजीराजे भोसले]]&lt;br /&gt;
| पत्नी = [[जिजाबाई]] तुकाबाई&lt;br /&gt;
| संतती = [[संभाजीराजे भोसले (थोरले)]], &amp;lt;br /&amp;gt;[[छत्रपती शिवाजीराजे भोसले]],&amp;lt;br&amp;gt;[[व्यंकोजी भोसले]],&amp;lt;br&amp;gt;कोयाजी,&amp;lt;br&amp;gt; सन्ताजी&lt;br /&gt;
| राजवंश = भोसले&lt;br /&gt;
| राजगीत = &lt;br /&gt;
| राजब्रीदवाक्य = &lt;br /&gt;
| राजचलन = [[होन]]&lt;br /&gt;
| तळटिपा =&lt;br /&gt;
|}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;#039;&amp;#039;&amp;#039;शहाजीराजे भोसले&amp;#039;&amp;#039;&amp;#039; हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==शाहाजी राजांचा  जन्म==&lt;br /&gt;
मालोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई (उमाबाई)हिच्या पोटी सिंदखेड इथे शहाजी यांचा जन्म १५ मार्च १५९४ रोजी झाला.(शहाजींच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत.) काहींच्या मते मालोजी भोसले यांची मुख्य राणी उमव्वा साठे यांची कन्या उमा ही असून तिच्या पोटी शहाजी व शरीफजी यांचा जन्म झाला. तर काहींच्या मते फलटणच्या वणगोजी निंबाळकर यांची कन्या दीपा ह्या शहाजी व शरीफजी यांच्या माता होत.&amp;lt;ref&amp;gt;शिवराज्य, लेखक.इतिहास संशोधक [[मा.म.देशमुख]] पृष्ठ २३&amp;lt;/ref&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==पार्श्वभूमी== &lt;br /&gt;
[[राजस्थान]]च्या [[चित्तोडगड]]च्या संग्रामात [[अल्लाउद्दीन खिलजी]]शी लढताना [[राणा लक्ष्मणसिंह]] नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित [[बाबाजीराजे भोसले]] यांच्या घरात [[मालोजीराजे भोसले]] आणि [[उमाबाई भोसले]] यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला (अहमदनगर जवळील मुकुंदनगर भागात तारकपूर बस स्टँडपाशी) नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील [[लखुजीराव जाधव]] यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर  [[इ.स. १६०५]] मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==अहमदनगरच्या निजामशाहीत==&lt;br /&gt;
[[मालोजीराजे भोसले]] आपला भाऊ [[विठोजीराजे भोसले]] इ.स.१५७७ मध्ये सहकुटुंब सिंदखेड येथे लाखुजीराजे जाधव यांच्याकडे नोकरीस आले होते. तद्नंतर शहाजींचे पिता मालोजीराजे यांनी लखुजीराजे जाधव यांची नोकरी सोडून इ.स. १५९९ साली अहमदनगरच्या निजामाची नोकरी मिळवली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==भातवडीचे युद्ध ==&lt;br /&gt;
मुघल शहेनशाहने [[इ.स.१६२४]] लष्कर खानला १.२ लाखाचे सैन्यासह निजामशाही संम्पवण्यासाठी दक्षिणेस पाठविले, त्यास आदिलशहा ८० हजाराचे सैन्य घेऊन मिळाला. शहाजीराजांकडे २० हजाराचे सैन्य होते. त्यातील् १० हजार अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेवून, १० हजार त्यांनी स्वतःकडे ठेवले.&lt;br /&gt;
एवढ्या मोठ्या सैन्याला प्रचंड पाणी लागेल म्हणून मुघल आणि आदिलशाही सैन्याने उत्तर-दक्षिण वहाणाऱ्या मेखरी नदीजवळ  भातवडी येथे छावणी उभी केली. एरवी दुष्काळी असलेल्या अहमदनगरला तेव्हा चांगला पाऊस झाला होता. शहाजीराजांनी छावणीच्या उत्तरेस धरणाला असे तडे पाडले, की रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिलशाही छावणीला काही कळण्यापूर्वीच छावणीची वाताहात झाली. अनेक योद्धे शहाजीराजांचे बंदी झाले, अणि शहाजीराजांचे नाव भारतवर्षात दुमदुमले.&lt;br /&gt;
याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. भातवडी हे गावं अहमदनगर पासून १५ किमी अंतरावर आहें.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==निजामशाहीची अखेर==&lt;br /&gt;
नंतर निजामशाही वजीर, .&lt;br /&gt;
फतेह खान,जहान खानने, निजामाला मारले, आणि शहाजीराजाना निजामशाहीसाठी मिळवले. शहाजहानने दरम्यान निजामशाहीतील सगळ्या पुरुषाना ठार करवले. उद्देश असा की निजामशहीला वारस रहाणार नाही. तेव्हा शहाजीराजानी, निजामाच्या नात्यातील छोट्या मुर्तझाला गादीवर बसवून स्वतः कारभार हाती घेतला, व जणू स्वतःवरच छत्र धारण केले. ही घटना [[अहमदनगर]] जिल्ह्यातील, [[संगमनेर]] तालुक्यातील [[पेमगिरी]] किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता.  त्यानी मुर्तझाच्या आईला त्याच्या सुरक्षिततेची हमी दिली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
दिल्लीचा बादशहा शहाजहानने ४८,००० सैन्य निजामशाही, आदिलशाही संपवण्यासाठी पाठवले तेव्हा घाबरून आदिलशहा, शहाजहानला मिळाला. शहाजी व निजामशाहीचा टिकाव लागणे शक्य नव्हते, तरीही शहाजीने नेटाने लढा चालू ठेवला.  दरम्यान छोटा मुर्तझा शहाजहानच्या हाती लागला. तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या  आईला दिलेल्या शब्दासाठी त्यांनी शहाजहानशी तह केला. या तहांतर्गत मुर्तझा शहाजहानकडे सुरक्षित राहील आणि शहाजी आदिलशाहीला मिळेल. शहाजहानने सावधगिरी म्हणून शहाजीराजांना दक्षिणेला बंगळूरची जहागिरी दिली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता तोही त्यांच्याकडेच ठेवला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. शहाजी  मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. त्यानी दक्षिणेतील राजांवर विजय मिळवून दक्षिणेला आदिलशहीचा विस्तार केला. पण हे करताना त्या हरलेल्या राजाना शिक्षा किंवा देहदंड न करता त्याना मांडलिक केले. त्यामुळे गरज पडली तेव्हा हे राजे शहाजींच्या मदतीला आले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== हिंदवी स्वराज्य ==&lt;br /&gt;
शहाजीराजांनी आपले पुत्र शिवाजी महाराजांना पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवून स्वराज्य स्थापनेसाठी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली. शिवाजीराजांबरोबर [[दादोजी कोंडदेव]], [[बाजी पासलकर]], [[रघुनाथ बल्लाळ अत्रे]], [[कान्होजी जेधे नाईक]] व सातारचे [[शिंदे देशमुख]] हेही पुण्यात आले. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शिवाजीच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आणि शहाजीराजांची यांस फूस आहे या संशयाने आदिलशाहीने, मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने [[बाजी घोरपडे]], [[मंबाजी भोसले]],  [[बाजी पवार]], [[बाळाजी हैबतराव]], [[फतहखान]], [[आझमखान]] यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, [[इ.स. १६४८]] चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वतः आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनीहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. १६ मे, [[इ.स. १६४९]] रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अफझलखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा, अफझलखानाच्या दगाबाजी माहिती असल्याने शहाजीराजेंनी १७,००० फौज विजापूर बाहेर खडी ठेवली होती.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शहाजीराजांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत [[आदिलशाही]], [[मुघल साम्राज्य|मुघलशाही]] व [[निजामशाही]] - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
*[[इ.स. १६२५]] ते [[इ.स. १६२८]]    -    [[आदिलशाही]]&lt;br /&gt;
*[[इ.स. १६२८]] ते [[इ.स. १६२९]]    -    [[निजामशहा (अहमदनगर)|निजामशाही]]&lt;br /&gt;
*[[इ.स. १६३०]] ते [[इ.स. १६३३]]    -    [[मुघल साम्राज्य|मुघलशाही]]&lt;br /&gt;
*[[इ.स. १६३३]] ते [[इ.स. १६३६]]     -    [[निजामशहा (अहमदनगर)|निजामशाही]]&lt;br /&gt;
*[[इ.स. १६३६]] ते [[इ.स. १६६४]]   -    [[आदिलशाही]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पुढे [[इ.स. १६६१]]-[[इ.स. १६६२]] दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले.  काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,[[इ.स. १६६४]] रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजांनी राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली व समाधी शिमोग्याजवळ होदेगिरी (जिल्हा दावणगिरी- कर्नाटक) येथे बांधली.&amp;lt;ref&amp;gt;[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3129505.cms? काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत]&amp;lt;/ref&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
=वारसा=&lt;br /&gt;
शहाजीराजे आपल्या कारकीर्दित  निजाम,  मुघल आणि आदिल सत्तेत सरदार म्हणून राहिले तरी त्यान्ची महत्त्वाकांक्षा स्वतंत्र राज्य स्थापनेची होती. त्यानी तसा दोनदा प्रयत्न केला, पण त्यास यश नाही आले. त्यान्चे स्वप्न त्यांचे पुत्र [[शिवाजी राजे]] (महाराष्ट्र) [व्यंकोजी राजे ] (तन्जावर) यानी प्रत्यक्षात आणले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
=संदर्भ=&lt;br /&gt;
{{संदर्भयादी}}&lt;br /&gt;
* &amp;quot;[[राजा शिवछत्रपती]]&amp;quot;, लेखक : [[बळवंत मोरेश्वर पुरंदरे|बाबासाहेब पुरंदरे]]&lt;br /&gt;
* &amp;quot;http://en.wikipedia.org/wiki/Shahaji&amp;quot;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
{{मराठा साम्राज्य}}स्वराज्यजननी जिजामाता मालिका&lt;br /&gt;
[[वर्ग:भोसले घराणे]]&lt;br /&gt;
[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]&lt;br /&gt;
[[वर्ग:निजामशाही]]&lt;br /&gt;
[[वर्ग:इ.स. १५९४ मधील जन्म]]&lt;br /&gt;
[[वर्ग:इ.स. १६६४ मधील मृत्यू]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>