<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%B9</id>
	<title>सालबाईचा तह - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%B9"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%B9&amp;action=history"/>
	<updated>2026-08-25T11:27:53Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%B9&amp;diff=1071&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%B9&amp;diff=1071&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T18:21:22Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;&amp;#039;&amp;#039;&amp;#039;सालबाईचा तह&amp;#039;&amp;#039;&amp;#039; हा [[१७ मे]], [[इ.स. १७८२]] रोजी [[मराठा साम्राज्य|मराठे]] आणि [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] यांच्यात [[महादजी शिंदे]] याच्या मध्यस्थीने झालेला एक तह होता. या तहामुळे सात वर्षे चाललेल्या [[पहिले इंग्रज-मराठा युद्ध|पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाची]] समाप्ती झाली.या तहाने इंग्रजांना ठाणे व साष्टी बेट देण्यात आले&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== पार्श्वभूमी ==&lt;br /&gt;
[[रघुनाथराव पेशवे|राघोबाने]] पेशवाईच्या मोहापायी इंग्रजांची मदत मागितली होती. त्यानुसार इंग्रजांनी राघोबाशी [[सुरतचा तह]] केला. त्यानुसार इंग्रजांनी राघोबाला पेशवाई मिळवून दिली आणि मोबदल्यात महत्त्वाचे प्रदेश व पैसे मागितले. इंग्रजांची मदत मिळाल्याने इंग्रज फौजेसह राघोबाने पुण्यावर चाल केली पण महादजी शिंद्याने त्यांना तळेगावपाशी हरवले. वॉरन हेस्टिंग्जला हे मान्य न होऊन त्याने बऱ्हाणपूर मुक्कामी असलेल्या गोडार्ड या इंग्रज सेनापतीस युद्धाचा आदेश दिला. आणि [[इ.स. १७८१]] मध्ये पुन्हा युद्ध सुरू झाले. या वेळी [[गुजरात]]चा फत्तेसिंग गायकवाड इंग्रजांना मिळाला. तरीही इंग्रज मराठ्यांना हरवू शकणार नाहीत, हे लक्षात येऊन हेस्टिंग्जने महादजीमार्फत तहाचा प्रस्ताव मांडला.&lt;br /&gt;
== तहातील कलमे ==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सालबाईच्या तहातील करारात एकूण सतरा कलमे होती.&lt;br /&gt;
* पुरंदरच्या तहानंतर ब्रिटिशांनी मराठ्यांचा जो प्रदेश जिंकला होता तो मराठ्यांना परत करण्याचे ठरले. यात [[वसई]]चाही समावेश होता. साष्टी बेट आणि एलिफन्टा, कारंजा आणि हॉग या लहान बेटांचा अपवाद करण्यात येऊन ती बेटे इंग्रजांकडेच ठेवण्यात आली.&lt;br /&gt;
* ब्रिटिशांनी [[ग्वाल्हेरचा किल्ला]] आणि [[यमुना नदी|यमुनेच्या]] पश्चिमेकडील जिंकलेला शिंद्यांचा सर्व प्रदेश त्यांना परत केला.&lt;br /&gt;
* ब्रिटिशांनी [[सवाई माधवराव पेशवे]] यांना अधिकृत पेशवा म्हणून मान्यता दिली आणि येथून पुढे [[रघुनाथराव पेशवे|राघोबाला]] साहाय्य न करण्याचे ठरविले.&lt;br /&gt;
* [[गुजरात]]मधील जो प्रदेश, किल्ले आणि शहरे राघोबाने ब्रिटिशांना दिली होती किंवा त्यांच्याकडे गहाण ठेवली होती, ती सर्व पुणे सरकारच्या हवाली करण्यात आली.&lt;br /&gt;
* राघोबाचे समर्थक फत्तेसिंह गायकवाड यांना पुणे येथील पेशव्याच्या प्रभुत्वाखालील स्वतंत्र शासक म्हणून मान्यता देण्यात आली.&lt;br /&gt;
* या तहानुसार गायकवाड युद्धापूर्वी जी वार्षिक खंडणी पेशव्याच्या पुणे दरबारात देत होते ती त्यांनी यापुढेही द्यावी व पेशव्यांप्रती एकनिष्ठ राहून मराठा राज्याची पूर्वीप्रमाणेच सेवा करावी.&lt;br /&gt;
* मराठ्यांनी ब्रिटिश सोडून इतर कोणत्याही युरोपियन सत्तांशी संपर्क ठेवू नये व या मोबदल्यात ब्रिटिशांनी मराठ्यांच्या शत्रूला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी कोणतीही मदत करू नये.&lt;br /&gt;
* रघुनाथरावाने दरसाल तीन लाखांची नेमणूक घेऊन कोपरगावी स्वस्थ रहावे.&amp;lt;ref&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://203.199.132.154/vishwakosh/index.php?option=com_content&amp;amp;view=article&amp;amp;id=4804%3A2010-11-15-06-28-12&amp;amp;catid=2&amp;amp;Itemid=3 | title = मराठी विश्वकोश खंड-२ &amp;#039;&amp;#039;&amp;#039;&amp;#039;&amp;#039;इंग्रज-मराठे युद्धे&amp;#039;&amp;#039;&amp;#039;&amp;#039;&amp;#039;&lt;br /&gt;
| भाषा = मराठी  }}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;/ref&amp;gt;&lt;br /&gt;
*शिंद्यांस त्यांच्या मध्यस्थीबद्दल [[भरूच|भडोच]] द्यावे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== संदर्भ आणि नोंदी ==&lt;br /&gt;
{{संदर्भयादी}}&lt;br /&gt;
{{मराठा साम्राज्य}}&lt;br /&gt;
[[वर्ग:तह]]&lt;br /&gt;
[[वर्ग:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]&lt;br /&gt;
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>