<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5</id>
	<title>स्वामी समर्थ - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5&amp;action=history"/>
	<updated>2026-08-25T13:29:22Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5&amp;diff=7264&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5&amp;diff=7264&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T18:51:00Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;{{गल्लत|समर्थ रामदास स्वामी}}&lt;br /&gt;
{{संदर्भहीन लेख}}&lt;br /&gt;
{{माहितीचौकट हिंदू संत&lt;br /&gt;
| नाव = श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट)&lt;br /&gt;
| चित्र = ShriSwamiSamarth.jpg&lt;br /&gt;
| चित्र_रुंदी = &lt;br /&gt;
| चित्र_शीर्षक = श्रीस्वामी समर्थ (अक्कलकोट)&lt;br /&gt;
| मूळ_पूर्ण_नाव = &lt;br /&gt;
| जन्म_दिनांक = &lt;br /&gt;
| जन्म_स्थान = &lt;br /&gt;
| मृत्यू_दिनांक = &lt;br /&gt;
| मृत्यू_स्थान = [[अक्कलकोट]] ([[महाराष्ट्र]])&lt;br /&gt;
| गुरू = &lt;br /&gt;
| पंथ = दत्त संप्रदाय&lt;br /&gt;
| शिष्य = &lt;br /&gt;
| साहित्यरचना = &lt;br /&gt;
| भाषा = मराठी&lt;br /&gt;
| कार्य = महाराष्ट्र व कर्नाटकात दत्त संप्रदायाचा प्रसार&lt;br /&gt;
| पेशा = &lt;br /&gt;
| वडील_नाव = &lt;br /&gt;
| आई_नाव = &lt;br /&gt;
| पती_नाव = &lt;br /&gt;
| पत्नी_नाव = &lt;br /&gt;
| अपत्ये = &lt;br /&gt;
| वचन = &amp;#039;भिऊ नकोस, &amp;lt;br/&amp;gt;मी तुझ्या पाठीशी आहे&amp;#039;&lt;br /&gt;
| संबंधित_तीर्थक्षेत्रे = अक्कलकोट, गाणगापूर&lt;br /&gt;
| विशेष = &lt;br /&gt;
| स्वाक्षरी_चित्र = &lt;br /&gt;
| तळटिपा = &lt;br /&gt;
}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;#039;&amp;#039;&amp;#039;श्री स्वामी समर्थ&amp;#039;&amp;#039;&amp;#039; अर्थात &amp;#039;&amp;#039;&amp;#039;अक्कलकोट स्वामी&amp;#039;&amp;#039;&amp;#039; (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८)२२ वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अक्कलकोट]]येथे खूप काळ वास्तव्य केलेले[[श्रीपाद वल्लभ]] व [[श्रीनृसिंहसरस्वती]] यांच्या नंतरचे [[दत्त|भगवान श्रीदत्तात्रेयांचे]] ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. &amp;quot;मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे&amp;quot; हे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== जीवन ==&lt;br /&gt;
स्वामी समर्थ हे विद्यमान [[आंध्र प्रदेश|आंध्रप्रदेशातल्या]] [[श्री शैल्यम]] क्षेत्राजवळील [[कर्दळीवन]]ातून  प्रकट झाले.&amp;lt;ref&amp;gt;Hanumante, Mukund M. (1999). A Glimpse of Divinity: Shri Swami Samarth Maharaj of Akkalkot. Kenner, USA: Akkalkot Swami Samarth Foundation ISBN 978-0-9669943-0-8&amp;lt;/ref&amp;gt; त्यांनी तेथून आसेतुहिमाचल भ्रमण केले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==स्वामी समर्थ प्रकट दिन==&lt;br /&gt;
[[इ.स. १८५६]]च्या सुमारास स्वामी समर्थ [[अक्कलकोट]]ास आले.  [[मंगळवेढा|मंगळवेढ्याहून]] पहिल्यांदा जेव्हा ते [[अक्कलकोट]] नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे,रविवार दि. ०६/०४/१८५६ हा होता.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==वासुदेव बळवंत फडके==&lt;br /&gt;
[[इ.स. १८७५]] सालच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा क्रांतिकारक [[वासुदेव बळवंत फडके]] स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते, त्या वेळी त्यांनी फडक्यांना &amp;#039;&amp;#039;&amp;#039;सध्या लढायची वेळ नाही&amp;#039;&amp;#039;&amp;#039; असा सल्ला दिल्याचे सांगितले.{{संदर्भ हवा}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==महती==&lt;br /&gt;
&amp;#039;&amp;#039;सबसे बडा गुरू... गुरूसे बडा गुरू का ध्यास...&lt;br /&gt;
और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज...&lt;br /&gt;
तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...!&lt;br /&gt;
अशा शब्दांंमधे स्वामी समर्थांंची महती वर्णन केली जाते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==प्रकटनाची पूर्वपीठिका==&lt;br /&gt;
इ.स. १४५९ मध्ये, माघ वद्य १, शके १३८० या दिवशी&amp;lt;ref&amp;gt;http://balsanskar.com/marathi/lekh/486.html&amp;lt;/ref&amp;gt; श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी [[गाणगापुर]]ास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते [[कर्दळीवन]]ात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच [[कर्दळीवन]]ात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच [[अक्कलकोट]]चे स्वामी समर्थ महाराज होत.&lt;br /&gt;
.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले; पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==दीक्षा==&lt;br /&gt;
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==अक्कलकोट प्रवेश==&lt;br /&gt;
इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==अवतार कार्य समाप्ती==&lt;br /&gt;
स्वामींनी अनेकांना कामाला लावून इसवी सन १८७८ मध्ये त्यांचा एक आविष्कार संपविला असे नाटक केले आहे. स्वामी महाराजांचे अवतार कार्य आजही सुरू आहे. स्वामींनी अवतार कार्य संपवलेले नाही. स्वामी समर्थ महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील. आज भी श्री स्वामी महाराज जो-जो भेटेल त्याचा उद्धार अनेक मार्गातुन करत आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==स्वामी समर्थ पुण्यतिथी==&lt;br /&gt;
श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दि. ३० एप्रिल १८७८ रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके १८००, बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे &amp;#039;वटवृक्ष समाधी मठ स्थानी&amp;#039; माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केल्याचे नाटक केले व नंतर श्री स्वामी समर्थ यांना त्यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले. त्यानंतर स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले...&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==महाराजांची काही चरित्रे==&lt;br /&gt;
# [https://blog.dattaprabodhinee.org/2016/09/shri-swami-samarth.html स्वामी चरित्र सारामृत] (पारायणासाठी पोथी, लेखक - विष्णू बळवंत थोरात)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==चित्रपट==&lt;br /&gt;
* स्वामी समर्थ यांच्या आयुष्यावर ’देऊळ बंद’ हा चित्रपट २०१५ साली निघाला.  त्यात स्वामींची भूमिका [[मोहन जोशी]] यांनी केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन [[प्रवीण तरडे]] व प्रणीत कुलकर्णी यांनी केले आहे.&lt;br /&gt;
* तत्पूर्वी २०१२ साली ’कृपासिंधू श्री स्वामी समर्थ’ ही दूरचित्रवांणी मालिका ’मी मराठी’ या वाहिनीवर आली होती. हिचे प्रसरण शंभराहून अधिक भागांत झाले होते.या मालिकेचे दिग्दर्शक ???&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या दोन्हीच्या अगोदर 2004 साली जेष्ठ अभिनेते श्री राहुल सोलापुरकर यांचा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा चित्रपट आला होता.&lt;br /&gt;
२०२०मध्ये कलर्स मराठी वाहिनीवर जय जय स्वामी समर्थ ही मालिका सुरू आहे. स्वामी समर्थच्या जीवनावर आधारित मालिका आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==संदर्भ==&lt;br /&gt;
{{संदर्भयादी}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
{{विस्तार}}&lt;br /&gt;
&amp;lt;br /&amp;gt;&lt;br /&gt;
{{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[वर्ग:मराठी संत]]&lt;br /&gt;
[[वर्ग:हिंदू संत]]&lt;br /&gt;
[[वर्ग:दत्त संप्रदाय]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>