Jump to content

दहिफळ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:३७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

दहिफळ हे महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील गाव आहे. येथील लोकसंख्या अंदाजे ८०० ते १००० असून गावातील बहुतेक लोकांचा व्यवसाय शेती आहे. गावाजवळून गिरीजा नदी वाहते. या नदीवर कल्याण-गिरीजा मध्यम प्रकल्प नावाचे धरण आहे. या धरणामुळे आसपासचा परिसर ओलिताखाली आला आहे. या धरणातील पाणी गावाला मिळते.