विश्व संत साहित्य संमेलन

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:५६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

औरंगाबाद येथे इ.स. २००४ साली विश्व संत साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाध्यक्ष प्रा. राम शेवाळकर होते. हे संमेलन जागतिक संत साहित्य संमेलनाहून वेगळे आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संत साहित्य संमेलन , मराठी साहित्य संमेलने