उदयभान राठोड

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:५२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:इतिहास लेखन साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र उदयभान राठोड (अज्ञात - ४ फेब्रुवारी १६७०) हा‌ राजपूत सरदार होता. पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजा जयसिंह यांनी उदयभान राठोड यास सिंहगड किल्ल्याचा किल्लेदार नेमला.

सिंहगडाची लढाई संपादन

सिंहगड किल्ला मराठा साम्राज्यात सामील करण्याच्या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांस सिंहगड किल्ला जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. ४ फेब्रुवारी १६७० रोजी तानाजी मालुसरेशी लढताना उदयभानचा मृत्यु झाला.साचा:संदर्भ

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी