इंदिरा पॉइंट

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:०९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

इंदिरा पॉइंट हे भारताचे दक्षिण टोक मानले जाते. हे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील मोठे निकोबार या बेटावर आहे. या ठिकाणी जहाजांना मार्गदर्शनासाठी विद्युत मनोरा आहे.

२००४ च्या त्सुनामीमध्ये येथे राहणाऱ्या २० कुटुंबांपैकी १६ कुटुंबे बेपत्ता झाली. आता येथे फक्त चार कुटुंबे राहतात.

साचा:विस्तार