शौर्य चक्र

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:०८, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

शौर्य चक्र भारताचे शांततेच्या काळातील शौर्याचे पदक आहे. हा सन्मान सैनिकांना व असैनिकांना असाधारण शौर्य किंवा प्रकट शूरता किंवा बलिदानासाठी दिला जातो. हा मरणोत्तर सुद्धा दिला जाऊ शकतो. शौर्यामध्ये हा कीर्ती चक्रच्या नंतर येतो. साचा:विस्तार

साचा:भारतीय सन्मान व पुरस्कार

वर्ग:भारतीय सैन्य पुरस्कार