उत्तररामचरित्र (नाटक)
उत्तररामचरित्र हे भवभूतीनी लिहिलेले नाटक असून,त्यात सात अंक आहेत. त्यात रामराज्याभिषेक ते सीतात्याग पर्यंत रामायणाची कथा आहे. यात कवीकल्पनेला बराच वाव दिला गेला आहे.
उत्तररामचरित्र हे भवभूतीनी लिहिलेले नाटक असून,त्यात सात अंक आहेत. त्यात रामराज्याभिषेक ते सीतात्याग पर्यंत रामायणाची कथा आहे. यात कवीकल्पनेला बराच वाव दिला गेला आहे.