उत्तररामचरित्र (नाटक)

उत्तररामचरित्र हे भवभूतीनी लिहिलेले नाटक असून,त्यात सात अंक आहेत. त्यात रामराज्याभिषेक ते सीतात्याग पर्यंत रामायणाची कथा आहे. यात कवीकल्पनेला बराच वाव दिला गेला आहे.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

साचा:विस्तार