कायदा आणि न्याय मंत्रालय, भारत सरकार
कायदा आणि न्याय मंत्रालय हे भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील एक मंत्रालय आहे. या भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळामधील कायदा व न्याय मंत्री हा एक प्रमुख मंत्री असतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते तर रविशंकर प्रसाद हे विद्यमान कायदामंत्री आहेत.