मात्रेवाडी (भूम)
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
मात्रेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान संपादन
हवामान संपादन
येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते.
येथील शेती पूर्णतः मान्सुनच्या पावसावर अवलंबून आहे. शेती हा मुख्य व्यवसाय आहे. खरीप व रब्बी हे मुख्य दोन हंगाम आहेत. शेतीला पूरक दुग्ध व्यवसाय येथे केला जातो. तसेच गावाजवळ लघु मध्यम प्रकल्प असल्यामुळे सिंचनाची चांगली सोय झाली आहे. गावचा शिवार बऱ्यापैकी ओलीताखाली आला आहे. मात्र तलाव पूर्ण क्षमतेने भरला नाही तर दुष्कालजन्य परिस्थिती उद्भवत असते. गावात बऱ्यापैकी रोजगाराची साधने नसल्यामुळे गावातील बहुतांश लोक पुणे, मुंबई येथे स्थलांतरीत झाले आहेत.
प्रेक्षणीय स्थळे संपादन
नागरी सुविधा संपादन
बावी, जांब, पन्हाळवाडी, इराचीवाडी, पाडोळी, बुरूडवाडी, पाथरूड