मालतीमाधव (नाटक)
मालतीमाधव हे भवभूतींनी लिहिलेले एक नाटक आहे.यात दहा अंक आहेत.ही एक प्रेमकथा आहे.हे त्यांचेद्वारे भारताच्या उत्तरेत लिहीण्यात आलेले नाटक आहे.त्यात तेथील नद्या,झाडे, वाडे, देवालये इत्यादींचा सुंदर उल्लेख करण्यात आलेला आहे.असे समजण्यात येते कि या नाटकाचा पहिला प्रयोग कालप्रियनाथाच्या यात्रेत करण्यात आला.