कूच बिहार संस्थान

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:५६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कूच बिहार हे इ.स. १५८६ ते इ.स. १९४९ दरम्यान अस्तित्वात असलेले एक राज्य व संस्थान होते. ब्रिटिश राजदरम्यान बंगाल प्रांताच्या अखत्यारीखाली असलेले कूच बिहार संस्थान भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये विलीन करण्यात आले व ते आजच्या पश्चिम बंगाल राज्याचा भाग आहे.

कूच बिहार संस्थानाचा ध्वज
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कूच बिहार येथील कूच बिहार राजवाडा

कूच बिहार शहरात मुख्यालय असलेले हे संस्थान इतिहासात विविध साम्राज्यांचा भाग राहिले होते. आजचा कूच बिहार जिल्हा ह्याच संस्थानाचे नाव लावतो.

बाह्य दुवे संपादन