भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८४-८५
साचा:Infobox cricket tour भारत क्रिकेट संघाने ऑक्टोबर - डिसेंबर १९८४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका १-० अशी जिंकली. तर कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. कसोटी मालिकेतील तिसरी कसोटी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीच्या हत्येमुळे रद्द करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन
१ला सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
३रा सामना संपादन
कसोटी मालिका संपादन
१ली कसोटी संपादन
२री कसोटी संपादन
३री कसोटी संपादन
साचा:माहितीचौकट कसोटी सामने साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे पाकिस्तान दौरे