जमखंडी संस्थान
जमखिंडी हे ब्रिटीश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते.
राजधानी संपादन
या संस्थानाची राजधानी ही जमखिंडी नगरात होती.
क्षेत्रफळ संपादन
या संस्थानाचे क्षेत्रफळ ५२४ चौरस मैल इतके होते.या संस्थानाचे जमखिंडी,बिद्री आणि कुंदगोळ हे तीन तालुके होते. या संस्थांमध्ये अंदाजे ८० च्या सुमारास गावे होती.
संस्थानिक संपादन
या संस्थानाचे संस्थानिक पटवर्धन घराणे होते.
स्वातंत्र्योत्तर काळ संपादन
भारत स्वतंत्र झाल्यावर सर्वप्रथम संस्थान विलीन करण्याचा निर्णय जमखिंडीच्या पटवर्धनांनी घेतला.