भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०००-०१
भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश क्रिकेट संघाच्या पहिल्या वहिल्या कसोटीमध्ये भाग घेण्यासाठी नोव्हेंबर २००० मध्ये बांगलादेशला रवाना झाला.
सदर सामना भारतीय संघाने ९ गडी राखून जिंकला. दौऱ्यावर फक्त एकच कसोटी सामना खेळवण्यात आला होता.[१] साचा:माहितीचौकट कसोटी सामने
संदर्भ आणि नोंदी संपादन
बाह्यदुवे संपादन
साचा:भारतीय क्रिकेट संघाचे बांगलादेश दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०००-०१