भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०००-०१

भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश क्रिकेट संघाच्या पहिल्या वहिल्या कसोटीमध्ये भाग घेण्यासाठी नोव्हेंबर २००० मध्ये बांगलादेशला रवाना झाला.

सदर सामना भारतीय संघाने ९ गडी राखून जिंकला. दौऱ्यावर फक्त एकच कसोटी सामना खेळवण्यात आला होता.[] साचा:माहितीचौकट कसोटी सामने

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे संपादन

साचा:भारतीय क्रिकेट संघाचे बांगलादेश दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०००-०१