मानाजी पायगुडे
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:२८, १ मे २०२२चे आवर्तन
विजय वीर मानाजी पायगुडे हे मातब्बर मराठा सरदार होते. १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला अटकचा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात मानाजी पायगुडे आघाडीवर होते.[१] [२]
- ↑ मराठ्यांनी धर्मनिरपेक्षतेचा पाया रचला] सकाळ वृत्तसेवा
- ↑ झेंडा ‘अटके’पार]