मानाजी पायगुडे
Jump to navigation
Jump to search
विजय वीर मानाजी पायगुडे हे मातब्बर मराठा सरदार होते. १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला अटकचा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात मानाजी पायगुडे आघाडीवर होते.[१] [२]
- ↑ मराठ्यांनी धर्मनिरपेक्षतेचा पाया रचला] सकाळ वृत्तसेवा
- ↑ झेंडा ‘अटके’पार]