केदारनाथ सिंह

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:१३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट साहित्यिक केदारनाथ सिंह (जन्म : ७ जुलै, इ.स. १९३४:चकिया, बलिया जिल्हा, उत्तर प्रदेश - - १९ मार्च, इ.स. २०१८) हे हिंदी साहित्यकार आहेl. त्यांना २०१३चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. इ.स. १९५६ साली बनारस हिंदू विद्यापीठातून हिंदीमध्ये एमए आणि इ.स. १९६४ साली विद्यावाचस्पती झाले.[]

लेखन संपादन

  • ‘अभी बिल्कुल अभी’ (कवितासंग्रह)
  • ‘जमीन पक रही है’ (कवितासंग्रह)
  • ‘बाघ’ (कवितासंग्रह)
  • ‘अकाल में सारस’ (कवितासंग्रह)
  • ‘तालस्ताय और साइकिल’ (कवितासंग्रह)
  • ‘सृष्टि पर पहरा’ (कवितासंग्रह)
  • ‘कल्पना और छायावाद’ (समीक्षाग्रंथ)
  • ‘आधुनिक हिंदी कविता में बिंबविधान’(समीक्षाग्रंथ)
  • ‘मेरे समय के शब्द’ (समीक्षाग्रंथ)

पुरस्कार संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी