राचपालेम चंद्रशेखर रेड्डी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

राचपालेम चंद्रशेखर रेड्डी हे तेलुगू भाषेत लिहिणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या मन नवलालू मन कथानिकलु या लेखसंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.