कात्यायनी विद्महे

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:२३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कात्यायनी विद्महे या तेलुगु भाषेत लिहिणाऱ्या एक भारतीय लेखिका आहेत. त्यांच्या साहित्याआकाशमलो संगम या निबंध संग्रहास २०१३चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. कात्यायनी विद्महे सुप्रसिद्ध शिक्षक व टिकाकार असलेल्या रामकोटी शास्त्री यांच्या कन्या आहेत.