अंजनवेल
Jump to navigation
Jump to search
अंजनवेल हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा गोपालगड या नावानेपण ओळखला जातो.
माहिती
हा किल्ला वशिष्ठी नदीच्या मुखावर वसलेला आहे. हा किल्ला अंजनवेल गावाच्या सीमेवर आहे.
इतिहास
हा किल्ला सोळाव्या शतकात विजापूरच्या राजाने बांधला व इ.स. १६६०च्या आसपास शिवाजी महाराजांनी याचे पुनरुज्जीवन केले.
या ठिकाणी सापडणाऱ्या एका दगडावर मात्र इ.स. १७०७ हे वर्ष व बांधणाऱ्याचे नाव सिद्दि साट असे लिहिलेले आढळते.
==छायाचित्रे==तिरपी मुद्राक्षरे
गडावरील ठिकाणे
मुख्य जागा