अकोला‌ करार

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

१९४७चा अकोला करार हा पश्चिम महाराष्ट्र, मध्य प्रांत आणि बेरार मधील काँग्रेस नेत्यांमधील करार होता. महाविदर्भ व पश्चिम महाराष्ट्र असे दोन प्रांत करण्यासाठीचा हा करार होता.साचा:संदर्भ हवा

दार कमिशनपुढे मराठी भाषिक प्रान्तरचनेची मागणी एकमुखाने स्पस्ट व नेमके पनाने मॉंडन्यासाठी निवड कार्यकर्त्यांची अकोलायेथे बैठक झाली. त्यामधे शंकरराव देव , मा.सां. कन्नमवार,रामराव देशमुख , धनंजय गाडगिळ, पूनमचंद राका, प्रमिलताई ओक, पंढरीनाथ पाटिल इ. मान्यवरानी महत्त्वपूर्ण भूमिका बजवली विचार विनिमया नंतर 8 ऑगस्ट 1947 रोजी "अकोला करार " सामंत झाला.

या कररातील कलमे पुढील प्रमाणे -

१* सयुक्त महाराट्र असा एक प्रांत असावा त्ययमध्ये मध्य प्रांत वरह्राड मधील मराठी भाषिकांचा व महाराष्ट्राचा असे उपप्रान्त ठेवावे.

2* प्रत्येक उपप्रान्तला अलग कायदे मंडळ व मंत्रिमंडल असावे.

3* उपप्रांताच्या निवडणुका स्वतंत्र घ्याव्यात.

४*कयदेमंडळमधे लोकसंखेच्या प्रमाणात प्रतिनिधि असावेत .

५*उपप्रांताची उच्च न्यायालये स्वतन्त्र असतील.

६* प्रांतसाठी एक पब्लिक सर्विस कमीशन असावे.

अकोला बैठकीत वरील ठरल्याप्रमाणे असे ठरले की, सयुक्त महारास्ट्राची निम्रिति करने आश्यक्य झाल्यास "महाविदर्भ" हा स्वतंत्र प्रांत निर्माण करावा