अमृत

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

अमृत हे देव-दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून निर्माण झालेले शेवटचे रत्न आहे. देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठीच समुद्र मंथन केले होते अशी पुराणांमध्ये नोंद आहे.

अमृत हे असे पेय आहे की जे प्यायलानंतर अमरत्व प्राप्त होते. भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप घेऊन ते दानवांकडून मोठ्या चलाखीने काढून घेऊन देवांकडे दिले अशी आख्यायिका आहे. समुद्रमंथनासाठी मेरू पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी केली होती. या समुद्रमंथनातून चौदा रत्ने निर्माण झाली. त्यापैकी अमृत हे एक रत्न आहे.

साचा:विस्तार