Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
अरुंधती - मराठीपिडिया Jump to content

अरुंधती

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
अरुन्धतीचे काल्पनिक चित्र

अरुन्धती ही सप्तर्षी पैकी वशिष्ठ ऋषींची पत्नी होय. वैदिक आणि पौराणिक साहित्यात, तिला शुद्धता, वैवाहिक आनंद आणि निष्ठावान भक्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. हिंदू संस्कृतीत, सप्तपदी, उपवास, मृत्युविषयींची मान्यता आणि प्रबोधन या कारिता अरुंधतीवर केंद्रीत केलेल्या असलेल्या अनेक प्रथा आणि परंपरा आहेत.

अरुंधतींचा जन्म आणि जीवन हे विविध हिंदू शास्त्रवचनेत नमूद केले आहे. अरुंधतीचा जन्म शिव पुराण आणि भागवत पुराणात आढळतो. ब्रह्मंनी अरुंधतीला केलेल्या सूचना रामचरित्रमहांच्या उत्तरा कांड्यामध्ये वर्णन केलेल्या आहेत्. रामायण, रामचरितामन आणि विनय पत्रिका मध्ये अरुंधतींने सीता आणि राम यांच्याशी चर्चा केल्याचे वर्णन आहे. भागवत पुराणानुसार, अरुंधती कार्डमा आणि देवहुती यांच्या नऊ मुलींपैकी आठवी होती. ती पराशराची आजी आणि व्यासांची पणजि आहे. महाभारतत अरुंधतीचा एक संन्यासीनी म्हणूनही वर्णन आहे व ती सप्तर्षीना देखील प्रवचने देत असे.

हिंदू विवाहाच्या एक विधीमध्ये, वर वधूला वशिष्ठ आणि अरुंधती या आकाशातील जोड ताऱ्यांना वैवाहिक परिपूर्णता आणि निष्ठेचे प्रतिक व एक आदर्श जोडपे म्हणुन दाखवतो. जोडप्यांना वैवाहिक प्रेम आणि स्नेह दर्शविणार्या नक्षत्रास पहायला सांगितले जाते ते याच भावनेने. चैत्र शुद्ध द्वितीयेला, भारतातील काही विशिष्ट प्रदेशांमध्ये जाते ज्यांचे पती जिवंत आहेत आशा स्त्रिया उपवास करतात. यामुळे आपण विधवा होणार नाही असा त्यांचा विश्वास असतो.