ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९६-९७
Jump to navigation
Jump to search
साचा:Infobox cricket tour ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑक्टोबर १९९६ मध्ये एकमेव कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. एकमेव कसोटी भारताने जिंकली. ही कसोटी मालिका बॉर्डर-गावसकर चषक म्हणून खेळविण्यात आली व इथून पुढच्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकांना बॉर्डर-गावसकर चषक नाव देणे सुरू झाले.
सराव सामने
एकमेव कसोटी
साचा:माहितीचौकट कसोटी सामने साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे