चोराखळी
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
चोराखळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे.
पार्श्वभूमी
चोराखळी हे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव अहिल्याबाई होळकर यांचे आजोळ आहे. चोराखळी हे कळंब तालु्क्यामधील एक छोटेसे खेडे गाव आहे.या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या गावामध्ये पवित्र असे पापनाश मंदिर आहे पापनाश मंदिर हे अतिप्राचीन काळापासुन प्रसिद्द आहे या मंदिराचा उल्लेख रामायणामध्ये केला गेला आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते.