जाती संस्था निर्मूलनाच्या चळवळी
Jump to navigation
Jump to search
१९३६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाहोरच्या जातपात तोडक मंडळासाठी 'जातिव्यवस्थेचे निर्मूलन' हे ऐतिहासिक भाषण तयार केले, मात्र या मंडळाने ते वादग्रस्त ठरवल्यामुळे प्रत्यक्षात होऊ शकले नाही. पुढे त्यांनी ते ग्रंथरूपाने प्रकाशित केले. महर्षी धोंडो केशव कर्वे इ.स. १९४८ मध्ये जाती निर्मूलन संघाची स्थापना केली होती.
"जातिभेद, जातिद्वेषनी जातिमत्सर यांचे योगाने आमचा देश कसा विभागला जात आहे, कसा भाजून निघत आहे, कसा करपून जात आहे याचेही ज्ञान राष्ट्रीय शाळेतील मुलांना मिळाले पाहिजे; जातिभेद सोडण्याची आवश्यकता किती आहे हे आमच्या विद्यार्थ्यांना समजले पाहिजे."- लोकमान्य टिळक (बेळगावचे व्याख्यान, १९०७) [१]
जातिभेद निर्मूलनाच्या चळवळी करणारे भारतीय
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- महात्मा जोतीराव फुले
- धोंडो केशव कर्वे
- शाहू महाराज
- स्वातंत्र्यवीर सावरकर
- साने गुरुजी
- सेनापती बापट
- झुणका भाकर फेम अनंत हरि गद्रे
- सयाजीराव गायकवाड
- कर्मवीर भाऊराव पाटील
- महात्मा गांधी
- नरसी मेहता
- एकनाथ
- तुकाराम
- गाडगेबाबा
- तुकडोजी महाराज
- नरेंद्र दाभोळकर
- जोतीराव फुले
पुस्तके
- संकल्प जातिभेद निर्मूलनाचा – डॉ. गौतम बेंगाळे
- जातिव्यवस्थेचे निर्मूलन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर