भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
Appearance
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने हा स्वा.सावरकरांनी लिहीलेला शेवटचा ग्रंथ. हिंदुंच्या विजयशील इतिहासाचा गौरव आणि हिंदुंनी केलेल्या सामाजिक,राजकिय आणि धार्मिक चुका यांचे समिक्षण या ग्रंथात आहे.साचा:संदर्भ हवा