भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९१-९२
Appearance
साचा:Infobox cricket tour भारत क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९१ - फेब्रुवारी १९९२ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने ४-० अशी जिंकली. कसोटी मालिकेव्यतिरिक्त भारताने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजसह एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला. कसोटी मालिका आणि तिरंगी मालिकेनंतर भारताने फेब्रुवारी मध्येच ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड येथे झालेल्या १९९२ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला.
कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
४थी कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
५वी कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:भारत क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे