विश्व संत साहित्य संमेलन
Jump to navigation
Jump to search
औरंगाबाद येथे इ.स. २००४ साली विश्व संत साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाध्यक्ष प्रा. राम शेवाळकर होते. हे संमेलन जागतिक संत साहित्य संमेलनाहून वेगळे आहे.
औरंगाबाद येथे इ.स. २००४ साली विश्व संत साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाध्यक्ष प्रा. राम शेवाळकर होते. हे संमेलन जागतिक संत साहित्य संमेलनाहून वेगळे आहे.