लोकहितवादी राव बहाद्दूर सीताराम केशव बोले उर्फ सी.के. बोले (जन्म २९ जून इ.स. १८६८ मृत्यू- १४ जानेवारी इ.स. १९६१) हे मराठी समाजसुधारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते. त्यांनी कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या संस्थेची स्थापना इ.स. १८९० साली केली.[]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
सीताराम केशव बोले डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या समवेत

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी