वर्धा जिल्हा
Appearance
वर्धा जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याला गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो
चतुःसीमा[संपादन | स्रोत संपादित करा]
वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा आहे. वर्धा नदी ही अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यांना वर्धा जिल्ह्यापासून वेगळे करते.
जिल्ह्यातील तालुके[संपादन | स्रोत संपादित करा]
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ[संपादन | स्रोत संपादित करा]
शेतकऱ्यांच्या आत्महत्या[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:जागतिक सततच्या नापिकीला व निसर्गाच्या प्रकोपाला कंटाळून या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत:[१]
| इसवी सन | शेतकऱ्यांच्या आत्महत्या |
|---|---|
| २००१ | ३ |
| २००२ | २४ |
| २००३ | १४ |
| २००४ | २९ |
| २००५ | २६ |
| २००६ | १५४ |
| २००७ | १२८ |
| २००८ | ८७ |
| २००९ | १०० |
| २०१० | १२६ |
| २०११ | ११३ |
| २०१२ | १०९ |
| २०१३ (ऑक्टो.पर्यंत) |
६८ |
| एकूण | ९८१ |