कात्यायनी विद्महे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

कात्यायनी विद्महे या तेलुगु भाषेत लिहिणाऱ्या एक भारतीय लेखिका आहेत. त्यांच्या साहित्याआकाशमलो संगम या निबंध संग्रहास २०१३चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. कात्यायनी विद्महे सुप्रसिद्ध शिक्षक व टिकाकार असलेल्या रामकोटी शास्त्री यांच्या कन्या आहेत.