बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट सैन्य संघर्ष

बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध हे बांगलादेशाचे पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाटी झालेले युद्ध होते. हे युद्ध इ.स. १९७१ साली झाले होते.

खरेतर युद्ध पाकिस्तानी लष्कर व मुक्ती वाहिनी या संघटनेत झाले होते. पण ३ डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी भारतीय सैन्य मुक्ती वाहिनीच्या बाजूने युद्धात उतरले. यामुळे हे युद्ध भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध म्हणूनही ओळखले जाते. १६ डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी हे युद्ध संपले व बांग्लादेश स्वतंत्र झाला.

साचा:विस्तार